Why did the Supreme Court approve the ban on cow slaughter?

Why did the Supreme Court approve the ban on cow slaughter?

The fight for “ban on cow slaughter” is not of any Hindu sadhu, rss. The ‘Swadeshi Andolan’ is a very logical and successful movement. This is Rajiv Dixit’s successful court battle.

(You may find this information instructive about Rajiv Dixit’s victory in the Supreme Court against cow slaughtering a Muslim butcher Mohammad Qureshi. – Prof. Manohar Railkar)

From the point of view of agriculture of our country, cow slaughter is necessary to improve soil fertility, to save national fuel, to reduce pollution, to provide cheap medicines. That demand has nothing to do with Hindu or Muslim religions. However, the demand from the Hindu group was that it should be based on caste, otherwise it would be based on superstition, otherwise there would be some hidden political program behind it.

And in the last few years, our politicians have broken the tradition of creating confusion by holding discussions with the insane.
If you can’t convince, confuse.

‘If you can’t convince people, blow their minds.’ I have no obligation to politics.

But,. If you know how and on what grounds an engineer like Rajiv Dixit fought and won, you must know a lot of unknown or hidden facts.

This article was first published in the November 2003 issue of Cows and Villages.

Late Shri. Rajiv Dixit was an engineer in three disciplines, Electronics, Telecommunication, and Satellite communication.

His various speeches can be heard on YouTube. It would be instructive to understand how they won the claim presented.

Some basic information: There are 3,600 slaughterhouses in India that have a license to slaughter cows. In addition, another 36,000 slaughterhouses are operating illegally. (These figures are old. They have increased a lot now.) Of these, an average of two and a half crore cows are slaughtered every year. Unable to bear it, Dixit and his like-minded colleagues filed a petition in the Supreme Court in 1998. The suit was filed by Akhil Bharatiya Gosevak Sangh and Ahimsa Army Trust in Wardha. Later the Gujarat government also participated in it. Dixit insisted that the question should be taken up before a bench as it was not trivial or ordinary. He was not recognized by the court for three or four years. And then recognized. And Chief Justice R. C. A constitutional bench of seven judges was constituted under the chairmanship of Lahoti.

Well-known advocates who charge millions of rupees to fight a case on behalf of the butchers.

Soli Sorabji ₹ 20 lakhs,
Kapil Sibal ₹ 22 lakhs
Mahesh Jethmalani (son of Ram Jethmalani) ₹ 32 to 34 lakhs. It stands on the side of the butcher.
Rajiv Dixit did not have a single major advocate to fight the case. Because they did not have enough money to pay their fees.

Dixit asked the judge, “We don’t have any lawyers, we have to tell them what to do.” The judge asked,
“What if we provide you with a lawyer?” Dixit said, “It will be a great favor.” Accordingly the court granted and the claim commenced.

Sharad Pawar had earlier expressed all the views expressed by the butchers about slaughtering cows. It was done by some scholars and Pt. It was also told by Nehru.

Butcher claims:
(1) There is no benefit in keeping a cow alive when it is old. It’s best to cut and sell it. From that, we are helping to strengthen India’s economy. Reason. We export beef.

(2) There is shortage of fodder in India. So killing them and selling them is the most profitable.

(3) People have no place to live in India. So where will the cows be kept?

(4) Cows also provide foreign exchange.

(5) The most horrible claim made by the butchers was, “It is said in our Islam that a cow should be killed.”

Learn how Dixit quietly, courageously and very logically refuted his claims. We are thinking financially. So if you can make a few notes from time to time, you will get an idea. His first claim was that he made money selling beef.

Dixit put all the figures before the court. A healthy cow weighs three and a half quintals. But, when it is cut, only 70 kg of meat is obtained. When a kilo of beef is exported, you get ५० 50, which is Rs. 3,500. 25 liters of blood, 1,500 to 2,000 rupees and 1,000 to 1,200 rupees for bones. This means that a butcher who kills a cow and sells its meat, blood and bones will get a maximum of only Rs 7,000. (And these figures are for healthy cows. Older cows don’t get that much income.) But, how much money would you get if you kept her alive? Now look at his statistics.

A cow gives 10 kg of dung and 3 liters of cow urine daily. 1 kg of dung yields 33 kg of manure. It is called organic manure. The judge asked in surprise, “How is this possible?” “Give us time and space,” Dixit said. We will prove it. ” With the court’s permission, Dixit proved his point. He told the judge, “Now the IRC Of researchers

Call them and check the dung. ” When the dung was sent for research, the researchers said, “It contains 18 types of micro-nutrients. All of them are in dire need of all agricultural land. E.g. Manganese, Phosphorus, Potassium, Calcium, Iron, Cobalt, Silicon, etc. ” Hewlett-Packard chemical fertilizers can contain only three nutrients. This means that manure is six times more powerful than chemical fertilizers. The court agreed.

Dixit said, “My father and two brothers are farmers. For 15 years we have been farming with cow dung. 33 kg of manure is made from 1 kg of dung. 330 kg from 10 kg of dung daily. (I.e. 1 ton per month) and Rs. 1800 to 1900 per day as Rs. 6 per kg. I.e. Rs. Over 70,000. Assuming the life span of a cow is 20 years, a cow gives an income of over one crore 40 lakhs in a lifetime. What is special is that she continues to give dung till her death, till the very last day. ”

Thousands of years ago it was written in our scriptures that there is Lakshmi in cow dung. This was mocked by the minds of Macaulay, a modern educated man. They think religion, culture, civilization are all lip service. But cow dung contains Lakshmi, as has been proved by the above figures. Its use produces grain. It fills the stomach of the whole of India.

Let us now consider cow urine. I get two to three liters of cow urine a day. Cow urine is used to treat 48 types of diseases. If one liter of cow urine is sold as medicine, its price is Rs. It was 500. In the Indian market, the international market offers higher prices. The US imports cow urine from India and uses it to make medicines for diabetes. There are three patents for cow urine in the United States.

If you calculate the US market, its price per liter is Rs. 1200, that’s 1300. This means that one cow earns Rs. 11,000,000 (11 lakhs) every year. That is 2,20,000,000 (two crore and twenty lakh rupees) in 20 years of life.

Again, methane gas is formed from cow dung. It is the same in our domestic cylinders. And just as a four-wheeler can run on LPG, it can also run on this gas.

The judge did not believe it. Dixit then said, “We put a cylinder of methane made of dung in our car. You just have to drive. ” He agreed. And drove for three months. And said, “Excellent !!”

Because, it cost them only 50 to 60 paise per kilometer. And diesel costs Rs 4 per kilometer (seven times).

Furthermore, a vehicle running on methane has no smoke, no lead spreads in the atmosphere, and noise is reduced. All these matters came to the notice of Judge Maharaj. Then Dixit said, “How much gas will you get from 10 kg of dung per day in 20 years?”

There are 170 million cows in India. If their dung is collected, the country will save 1 lakh 32 thousand crores. And even with a drop, the whole country can be transported without importing diesel or petrol. It is also cheaper by the seventh part. There will be no need to reach out to the Arab world or buy petrol in US dollars. The rupee will appreciate in the international market. When Dixit presented all these figures to the judges, he agreed that saving the cow was more of an economic benefit to the country than saving it.

When the butchers understood this opinion of the court, they became angry. Our defeat was visible to them.

He had said that he gets Rs 70,000 from cow slaughter. But if she is not killed, she gets crores of rupees from her. And to this day no one has even said it. So there is no need to prove it. (And if we increase the breeding of cows, we can also export gas. There will be no fuel problem. We can give more milk to our babies.)

Then the butchers took out one of their orders. “It is our religious right to slaughter cows,” he said.

Dixit replied, “For that, we bring all the books like Quran, Shariat, Hadith before the court. We also want to know where it says kill a cow. You will notice that it does not say anywhere that kill cows. Instead, ‘Protect the cow!’ This is what is said in the hadith, because it also protects you. The cow is a dumb animal, so have mercy on her, says the Prophet Muhammad. If you kill a cow, you will not get a place in hell, you will not get a place in hell, it is said in another place. So when did they get the right to kill a cow? Ask these butchers. ” Then the butcher became speechless. Dixit further said, “If there are any scriptures in Mecca, Medina, bring them too.”

The court then granted a one-month term. And he ordered that if there are any documents that say that killing a cow is a fundamental right of Islam.

No evidence was found in a month. The court ruled on October 26, 2005 (exactly 15 years ago) that no more time could be given. You can view a copy of this decision at www.supremecourtcaselaw.com. This result is 66 pages. The court has made history by giving that verdict.

In the ruling, the court said killing a cow is a constitutional crime, a religious sin. It is the duty of every citizen to protect and raise cattle. It belongs to the government. But so do citizens

. The constitutional duties till date (eg respecting the national flag, respecting the revolutionaries, maintaining the integrity and unity of the country) have now been added to the constitutional duties.

After India’s nuclear explosion in 1998, the world imposed economic sanctions on India. But it did not have much effect on India. The US did a special study of this and looked at India’s strengths and devised a special program to destroy it with a big budget.
1. Traditional agriculture of India, 2. Family system 3. India will never be complete without destroying these three things. The program is aimed at eradicating cows, eradicating Indian seeds, so-called thinkers, eradicating family values ​​through the media. Slaughter of cows is a part of it.

This is a very big conspiracy.
Only if everyone understands will it be possible.

Reach as many people as possible.

———————————————-

गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?

“गोहत्या बंदी” हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. ‘स्वदेशी आंदोलन’ हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै. राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे.

(एक मुसलमान कसाई महंमद कुरेशी ह्याच्या विरुद्ध राजीव दीक्षित ह्यांनी गोहत्येच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातील जिंकलेल्या दाव्याची ही माहिती तुम्हाला उद्बोधक वाटेल. – प्रा० मनोहर राईलकर)

आपल्या देशाच्या शेतीच्या दृष्टीनं, जमिनीचा कस सुधारण्याकरता, राष्ट्रीय इंधनाची बचत करण्याकरता, प्रदूषण कमी करण्याकरता, स्वस्त औषधांकरता, अशा विविध कामाकरता गोवधबंदी आवश्यक आहे. त्या मागणीचा हिंदु किंवा मुसलमान धर्मांशी काडीचाही संबंध नाही. पण, हिंदूंच्या गटाकडून आलेली मागणी म्हणजे ती जातीय तरी असणार, नाही तर अंधश्रद्धेवर आधारित असणार, नाही तर तिच्या मागं काही तरी छुपा राजकीय कार्यक्रम असणार, अशी आवई उठवायची.

आणि उलटसुलट वेडीवाकडी चर्चा घडवून गोंधळ उत्पन्न करायचा अशी प्रथा गेली काही वर्षं आपल्या राजकारण्यांनी पाडली आहे.
If you can’t convince, confuse.

‘लोकांना पटवून देता येत नसेल तर त्यांच्या मनात विचारांचा गोंधळ उडवून द्या.’ मला त्यातल्या राजकारणाशी काडीचंही कर्तव्य नाही.

पण, . राजीव दीक्षित यांच्यासारख्या एका अभियंत्यांनी तो कसा आणि कोणत्या आधारांवर लढवून अंती जिंकला, हे आपल्याला माहीत झालं तर बरीच अज्ञात किंवा दडवून ठेवलेली वस्तुस्थिती तुम्हालाही कळेल असं मात्र, निश्चितपणं वाटलं.

हा लेख प्रथम गाय और गाँवच्या नोव्हेंबर २००३ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.

कै.श्री. राजीव दीक्षित इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार (Telecommunication), आणि उपग्रहसंचार (Satellite communication), अशा तीन विषयांतील अभियंता होते.

यू-ट्यूबवर त्यांची विविध भाषणं ऐकता येतील. त्यांनी प्रस्तुत दावा कसा जिंकला हे समजून घेणं बोधप्रद ठरेल.

काही प्राथमिक माहिती: ज्यांना गाय कापण्याचा परवाना आहे, असे भारतात ३,६०० कत्तलखाने आहेत. त्यापलीकडे आणखी ३६,००० कत्तलखाने अवैधरीत्या चालवले जात असतात. (हे आकडे जुने आहे. यांत आता बरीच वाढ झाली आहे.) ह्या सर्वांतून प्रतिवर्षी सरासरीने अडीच कोटी गाईंची कत्तल केली जाते. ते सहन न झाल्याने दीक्षित व त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी १९९८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. वर्धा येथील अखिल भारतीय गोसेवक संघ व अहिंसा आर्मी ट्रस्ट ह्या संस्थांनी हा दावा दाखल केला होता. नंतर त्यात गुजरात सरकारही सहभागी झाले. १-२ न्यायाधीशांसमोर चालवण्याइतका प्रस्तुत प्रश्न किरकोळ अथवा सामान्य नसल्यामुळे तो खंडपीठासमोर चालवावा असा दीक्षितांचा आग्रह होता. त्याला तीनचार वर्षे न्यायालयाने मान्यता दिली नव्हती. आणि नंतर मान्यता दिली. आणि सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी ह्यांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांचे घटनापीठ (कॉन्स्टिट्यूशनल) बनवण्यात आले.

कसायांच्या बाजूने दावा लढवण्याकरता लक्षावधींचं शुल्क घेणारे नामवंत अधिवक्ते उभे होते.,

सोली सोराबजी ₹२० लक्ष,
कपिल सिब्बल ₹२२ लक्ष
महेश जेठमलानी (राम  जेठमलानींचे पुत्र) ₹३२ ते ३४ लक्ष. हे कसायांच्या बाजूने उभे होते.
राजीव दीक्षितांच्या बाजूने दावा लढवण्याकरता एकही मोठा अधिवक्ता नव्हता. कारण त्यांचे शुल्क देण्याइतका पैसा त्यांच्याकडे नव्हता.

दीक्षितांनी न्यायाधीशांना विचारले, “आमच्याकडे कोणीही अधिवक्ता नाही, आम्ही काय करावे ते सांगावे.” न्यायाधीशांनी विचारले,
“आम्ही आपल्याला अधिवक्ता पुरवला तर?” दीक्षित म्हणाले, “मोठेच उपकार होतील.” त्याप्रमाणे न्यायालयाने मान्यता दिली आणि दाव्याला सुरुवात झाली.

गाय कापण्याबद्दल कसायांनी जे प्रतिपादन केले ते सर्व विचार पूर्वी शरद पवारांनीही मांडले होते. ते काही विद्याविभूषितांद्वारे आणि पं. नेहरूंद्वारेही सांगण्यात आले होते.

कसायांचे दावे :
(१) गाय जेव्हा म्हातारी होते, तेव्हा तिला जिवंत ठेवण्यात काही लाभ नसतो. तिला कापून विकणे हे सर्वांत उत्तम. त्यातून आम्ही भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याला सहकार्यच करतो. कारण. आम्ही गोमांस निर्यात करतो.

(२) भारतात चाऱ्याची कमतरता आहे. त्यामुळे त्यांना मारून विकणे हेच सर्वांत लाभदायक होय.

(३) भारतात लोकांना राहायला जागा नाही. तर गायींना कुठे ठेवणार?

(४) गायींमुळं परकीय चलनही मिळते.

(५) कसायांनी केलेला सर्वांत भयानक दावा असा होता, “गायीची हत्या करावी, असे आमच्या इस्लाम धर्मात सांगितले आहे.”

दीक्षितांनी शांतपणे, धैर्याने व अत्यंत तर्कशुद्ध रीतीने त्यांचे दावे कसे खोडून काढले, ते जाणून घ्यावे. आपण आर्थिक दृष्टीनं विचार करीत आहोत. तेव्हा शक्य असल्यास मधून मधून काही टिपणं केली तर तुम्हाला नेमकी कल्पना येईल. त्यांचा पहिला दावा होता गायीचे मांस विकल्यावर पैसे मिळतात.

दीक्षितांनी सर्व आकडेवारी न्यायालयापुढं ठेवली. एका सुदृढ गायीचे वजन तीनसाडेतीन क्विंटल असते. पण, ती कापल्यावर केवळ ७० किलोच मांस मिळते. एक किलो गोमांस जेव्हा निर्यात होते, तेव्हा ५० डालर    मिळतात म्हणजे रु. ३,५००. रक्त २५ लीटर, त्याचे १,५०० ते २,००० आणि हाडांचे १,००० ते १,२०० रुपये मिळतात. म्हणजे गाय मारून तिचे मांस, रक्त आणि हाडे विकून हत्या करणाऱ्या कसायाला अधिकतम केवळ ७,००० रुपयेच मिळतील. (आणि हे आकडे सुदृढ गायींच्या संबंधातले आहेत. म्हाताऱ्या गायींपासून इतकं उत्पन्न मिळत नाही.) पण, तिला जिवंत ठेवलं तर किती रुपये मिळतील? आता त्याची आकडेवारी पाहा….

एक गाय दिवसाला १० किलो शेण व ३ लीटर गोमूत्र देते. १ किलो शेणापासून ३३ किलो खत होते. त्याला सेंद्रिय खत म्हणतात. न्यायाधीशांना आश्चर्याने विचारले, “हे कसे शक्य आहे?” त्यावर दीक्षित म्हणाले, “आम्हाला वेळ द्या आणि जागा द्या. आम्ही हे सिद्ध करून दाखवतो.” न्यायालयाने अनुमती दिल्यावर दीक्षितांनी आपलं म्हणणं सिद्ध करून दाखवलं. ते न्यायाधीशांना म्हणाले, “आता आय.आर.सी. च्या संशोधकांना पाचारण करून शेणाचं परीक्षण करून घ्या.” जेव्हा शेण संशोधनाकरता पाठवले, तेव्हा संशोधकांनी सांगितले, “ह्यात १८ प्रकारची पोषक सूक्ष्मतत्त्वे (micro nutrients) आहेत. त्या सर्वांचीच सर्व शेतजमिनींना अत्यंत आवश्यकता असते. उदा. मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, कोबाल्ट, सिलिकॉन, इत्यादी.” ह्याउलट रासायनिक खतांत केवळ तीनच पोषक तत्त्वे असू शकतात. याचा अर्थ शेणखत रासायनिक खताच्या सहापट शक्तिशाली आहे. न्यायालयाने ते मान्य केले.

दीक्षित म्हणाले, “माझे वडील आणि दोघे भाऊ शेतकरी आहेत. १५ वर्षांपासून आम्ही गायीच्या शेणापासून खत करून शेती करतो. १ किलो शेणापासून ३३ किलो खत बनते. रोजच्या १० किलो शेणापासून ३३० किलो. (म्हणजे महिन्याचे १ टन) आणि ६ रुपये किलोप्रमाणे १८०० ते १९०० रुपयांचे खत प्रतिदिन मिळेल. म्हणजे वर्षाचे रु. ७०,०००च्या वर झाले. गायीचे आयुष्य २० वर्षांचे मानले तर एक गाय आयुष्यात एक कोटी ४० लक्षांच्यावर उत्पन्न देते. विशेष म्हणजे ती मृत्यूपर्यंत, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शेण देत राहते.”

सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रांत लिहून ठेवले आहे की गायीच्या शेणात लक्ष्मी आहे. आधुनिक शिक्षण घेतलेल्या मेकॉलेच्या मानसपुत्रांनी ह्या गोष्टीची टवाळी केली. त्यांना धर्म, संस्कृती, सभ्यता सर्व थोतांड वाटते. पण गायीच्या शेणात लक्ष्मी असते, हे तर वरच्या आकडेमोडीनं सिद्धच झाले आहे. त्याच्या उपयोगानं धान्य निर्माण होते. संपूर्ण भारताचे पोट त्यातून भरते.

आता गोमूत्राचा विचार करू. दिवसाला दोन ते तीन लीटर गोमूत्र मिळते. गोमूत्रापासून ४८ प्रकारच्या रोगांवर औषध बनते. एक लीटर गोमूत्र औषध रूपात विकले तर त्याची किंमत रु. ५०० होते. भारतीय बाजारपेठेत, आंतरराष्ट्रीय बाजारात ह्यापेक्षा अधिक भाव मिळतो. अमेरिका भारतातून गोमूत्र आयात करते आणि त्यापासून मधुमेहावर औषध बनवते. अमेरिकेत गोमूत्राची तीन पेटंटे आहेत.

अमेरिकन बाजारपेठेच्या हिशेबाने आकडेमोड केली तर त्याचा दर लीटरला डॉ. १२००, ते १३०० आहे. याचा अर्थ एका गायीपासून  प्रतिवर्षी ११,००.००० (११ लक्ष) रुपये मिळतात. म्हणजे २० वर्षांच्या आयुष्यात २,२०,००,००० (दोन कोटी वीस लक्ष रुपये) झाले.

पुन्हा गायीच्या शेणापासून मिथेन गॅस बनतो. आपल्या घरगुती सिलिंडरांत तोच असतो. आणि जशी एलपीजीवर चारचाकी गाडी चालू शकते, तशी ह्या गॅसवरही चालू शकते.

न्यायाधीशांचा त्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दीक्षित म्हणाले, “आपल्या गाडीला आम्ही शेणापासून बनवलेल्या मिथेनचा सिलिंडर बसवून देतो. आपण गाडी चालवूनच पाहा ना.” त्यांनी मान्यता दिली. आणि तीन महिने गाडी चालवली. आणि म्हणाले, “एक्सलंट!!”

कारण, त्यांना प्रतिकिलोमीटर केवळ ५० ते ६० पैसे इतकाच खर्च पडला. आणि डिझेलला प्रति किलोमीटर ४ रुपये खर्च (म्हणजे सातपट) येतो.

आणखी, मिथेनवर चालणाऱ्या गाडीचा धूर नाही, वातावरणात शिसे पसरत नाही, आवाजही कमी होतो. ह्या सगळ्याच बाबी न्यायाधीशमहाराजांच्या लक्षात आल्या. मग दीक्षित म्हणाले, “प्रतिदिन १० किलो शेणापासून २० वर्षांत किती गॅस मिळेल?”

भारतात १७ कोटी गाई आहेत. त्यांचे शेण एकत्र केले तर देशाची १ लाख ३२ सहस्र कोटींची बचत होईल. आणि थेंबभरसुद्धा, डिझेल किंवा पेट्रोल आयात केल्याविना देशाची संपूर्ण वाहतूक होऊ शकेल. तीही सातव्या हिश्श्यानं स्वस्त. अरब देशांसमोर हात पसरायची आवश्यकताच राहणार नाही, की अमेरिकी डॉलर देऊन पेट्रोल विकत घ्यावं लागणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मूल्य वाढेल. ही सगळी आकडेवारी जेव्हा दीक्षितांनी न्यायाधीशांसमोर मांडली, तेव्हा, गायीची हत्या करण्यापेक्षा तिला वाचवण्याने देशाचा आर्थिक लाभ अधिक आहे, हे त्यांनी मान्य केले.

न्यायालयाचे हे मत जेव्हा कसायांना समजले, तेव्हा ते संतापले. आपला पराभव त्यांना डोळ्यांसमोर दिसू लागला.

गोहत्येपासून ७० सहस्र रुपयांचा लाभ होतो, असे ते म्हणाले होते. पण तिची हत्या केली नाही, तर तिच्यापासून कोट्यवधी रुपयांचा लाभ होतो. आणि आजवर हे कुणी सांगितलंसुद्धा नव्हतं. तर पटवून सिद्ध करण्याची गोष्टच उद्भवली नाही. (आणि गायींची पैदास वाढवली तर आपण गॅस निर्यातही करू शकू. इंधनाची समस्या उरणारच नाही. वर आपल्या बाळांना अधिकाधिक दूध देऊ शकू.)

मग कसायांनी आपला हुकमाचा एक्का बाहेर काढला. ते म्हणाले, गोहत्या करणे हा आमचा धार्मिक अधिकार आहे.

त्यावर दीक्षित म्हणाले, “त्याकरता कुराण, शरियत, हदीस हे सगळे ग्रंथ आम्ही न्यायालयासमोर आणतो. गाईची कत्तल करा असे त्यात कोठे लिहिले आहे, ते आम्हालाही जाणून घ्यायाचे आहेच. गायींची हत्या करा, असे त्यात कुठेही लिहिलेले नाही, असे आपल्या लक्षात येईल. उलट, ‘गायीचे रक्षण करा!’ असेच हदीसमध्ये म्हटले आहे, कारण तीही तुमचे रक्षण करते. गाय मुका प्राणी आहे, म्हणून तिच्यावर दया करा, असेच महमद पैगंबर ह्यांचे विधान आहे. गायीची हत्या कराल तर दोझकमध्येसुद्धा जागा मिळणार नाही, जहान्नमध्येही जागा मिळणार नाही, असेही आणखी एके ठिकाणी म्हटले आहे. तर मग गायीची हत्या करण्याचा अधिकार त्यांना केव्हापासून मिळाला? विचारा ह्या कसायांना.” तेव्हा कसाई निरुत्तर झाले. दीक्षित पुढे म्हणाले, “मक्का, मदीनामध्ये काही ग्रंथ असतील तर तेही घेऊन या.”

मग न्यायालयाने एक महिन्याची मुदत दिली. आणि गायीची हत्या करणे हा इस्लामचा मूलभूत अधिकार आहे, असा आदेश असलेले असे काही दस्तऐवज असतील तर घेऊन येण्याचा आदेश दिला.

एक महिन्यात काहीही पुरावा मिळाला नाही. आता आणखी वेळ देता येत नाही, असे म्हणून न्यायालयाने २६ ऑक्टोबर २००५ ला (बरोबर 15 वर्षांपूर्वी) आपला निर्णय दिला. ह्या निर्णयाची प्रत आपल्याला www.supremecourtcaselaw.com ह्या दुव्यावर जाऊन पाहता येईल. हे निकालपत्र ६६ पानी आहे. तो निर्णय देऊन न्यायालयाने इतिहास घडवला आहे.

निर्णयात न्यायालय म्हणते, गायीची हत्या हा संवैधानिक अपराध आहे, धार्मिक पाप आहे. गोरक्षण, गोसंवर्धन करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. सरकारचे आहेच. पण नागरिकांचेही आहे. आजपर्यंत जी संवैधानिक कर्तव्ये होती (उदा. राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, क्रांतिकारकांचा आदर करणे, देशाची अखंडता व एकता अबाधित ठेवणे), आता गायीचे रक्षण ह्याचीसुद्धा संवैधानिक कर्तव्यांमध्ये भर घातली गेली आहे.

1998 च्या भारतच्या अणुस्फोटानंतर जगाने भारतावर आर्थिक बंदी लादली. पण भारतावर त्याचा फारसा दुष्परिणाम झाला नाही.  अमेरिकेने याचा विशेष अभ्यास केला व भारताची बलस्थाने हेरली व ती नष्ट करण्याचा विशेष कार्यक्रम मोठया बजेटसह आखला.
भारताची 1. पारम्पारिक शेती, 2 . कुटुंब व्यवस्था 3. भारतीय नीतिमूल्ये या तीन गोष्टी नष्ट केल्याशिवाय भारत कधीच पुरता सम्पणार नाही. गोधन सम्पवणे, भारतीय बियाणी सम्पविणे, तथाकथित विचारवंत, मीडिया मार्फत कुटुंब व्यवस्था नितिमूल्ये सम्पविणे हा योजनापूर्वक कार्यक्रम सुरु आहे. गाईंची कत्तल हां त्यातला एक भाग.

हे फार मोठे षड्यंत्र आहे.
सर्वानी समजून घेतले तरच निभाव लागेल.

जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवा

Ramraksha Stotra Meaning In Marathi Pdf Download

आज श्रीराम नवमी. प्रभू रामचंद्राची गाथा हा भारतीय महाकाव्यातील एक लखलखता अलंकार तर आहेच शिवाय हिंदूंच्या श्रद्धेचाही एक अविभाज्य भाग आहे.  स्नान झाल्यावर प्रथम रामरक्षा स्तोत्र म्हणून दिवसाला सामोर जाणारांची संख्या मोठी आहे. रामरक्षा म्हणजे काय, ती कशी सिद्ध करावी याचे विवेचन करणारा हा स. कृ. देवधर यांचा लेख-

अंक – प्रसाद : श्रीराम विशेषांक – ऑगस्ट १९८०

महर्षी वाल्मीकींनी लिहिलेल्या रामचरित्राची कीर्ती त्रिखंडांत दुमदुमली. तीनही भुवनांत तेव्हा सर्व देव, दानव आणि मनुष्य एकत्र जमले. त्यांनी रामचरित्राची वाटणी करण्याचे ठरविले. तिघांनीही त्याला संमती दिली. पण याची वाटणी बरोबर झाली पाहिजे आणि ती करणारा निःस्वार्थी असला पाहिजे. असा कोणी असला तरच ही वाटणी बरोबर होईल. सर्व देव, दानव आणि माणसे अपेक्षावान्. अपवाद होत तो फक्त एका शिवांचा. दिगंबर वृत्तीने राहणाऱ्या, स्मशानी वास करणाऱ्या आणि अंगी विभूतीचे मण्डन मिरविणाऱ्या शिवांना मात्र यांच्या वाटणीत काहीच हेतू नव्हता. त्यांनी या कृतीस मान्यता दिली. तरी पण एक अट शिवांनी सर्वांना घातली. ती अट म्हणजे संपूर्ण रामकथा वाटून त्याचा जो भाग आता वाटता येणार नाही, याचे आता काय करावयाचे असा प्रश्न जेव्हा निर्माण होईल तेव्हा उर्वरित शिवांना देऊन टाकायचे. शिवांनी घातलेल्या अटी सर्वांना मान्य झाल्या. शिव एका उच्चासनावर बसले. त्यांच्यासमोर शतकोटी रामायणाची पाने ठेविली. त्यांच्यासमोर देव, शिवांच्या उजव्या हाताला मानव आणि डाव्या हाताला दानव गर्दी करून बसले. शिवांनी पवित्र प्रणवाचा उच्चार केला आणि पोथीचे पान उचलले. पहिले पान मानवांना दिले. दुसरे दानवांना आणि तिसरे देवांना. याप्रमाणे वाटप सुरू झाले. शतकोटी श्लोकांची वाटणी चालू झाली. तेहतीस कोटी, तेहतीस लक्ष, तेहतीस सहस्र, तीनशे तेहतीस याप्रमाणे वाटून झाल्यावर अखेर एक श्लोक उरला. त्याची वाटणी चालू झाली. अनुष्टुप छंदाचा एक श्लोक त्याची अक्षरे एकूण बत्तीस. प्रत्येकाला दहा-दहा अक्षरे दिली. तीस अक्षरे संपली. दोन अक्षरे राहिली. न वाटता येण्याजोगी अक्षरे ती. यांचे काय करावयाचे असा प्रश्न येऊन पडला. पण भगवान् शिवांच्या अटीप्रमाणे त्याचा निर्णय अगोदरच लागला होता. ती दोन अक्षरे म्हणजे ‘राम’. त्यानी ती दोन अक्षरे आपल्या कंठात ठेविली. कंठ अंतरबाह्य रामरूपाने नटला. ज्या कंठात अक्षरे ठेविली होती तो कंठ निळा झाला. त्या वेळेपासून शिवांना निळकंठ म्हणतात. ते रामनामाने नटले, रामकथेने मोहून गेले, आणि रामचिंतनाने त्यांची समाधी लागली. अनाहुत मिळालेल्या रामनामाचे वैभव पाहून ऋषिमुनींचे डोळे दिपले. रामनामाचा शिवांनी जसा ध्यास घेतला आणि ते महादेव झाले त्याप्रमाणे शिवध्यानाने आपणासही रामरूप प्राप्त होईल असा विचार करून अनेकांनी शिवव्रत स्वीकारले. बुधकौशिक हेही असेच एक महान ऋषी होते. राम-नामाचा ध्यास त्यांनाही लागला. शिवांना त्यांनी अनेकवार रामनामाची कीर्ती कानी पडावी म्हणून विचारले. शिवांनी बुधकौशिकांच्या स्वप्नविश्वात प्रवेश करून त्यांचे केवळ अंतर जागविले आणि आपले गुह्यतम असे रामनाम-वैभव त्यांना सप्रयोग सांगितले. अनुभवानंदाने तो इंद्रियनिग्रह केलेला ऋषी अक्षरशः नाचू लागला. त्यांचे मन नाचू लागले. बुधकौशिक ऋषींनी ते सर्व ज्ञान अक्षरांकित केले, इतकेच नव्हे तर ते गेय केले. सुबोधतेसाठी छंदबद्ध केले. हे सांगतांना बुधकौशिक स्वतः सांगतात-

आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः। तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः।।

भगवान् शिवांनी बुधकौशिकाला स्वप्नात ज्या प्रकारे ही रामरक्षा सांगितली त्याप्रमाणे प्रातःकाळी जाग्या झालेल्या बुधकौशिकाने ती लिहून काढली. रामरक्षा हे स्तोत्र म्हटले की त्याचा कर्ता, त्यात प्रवेश कसा करावयाचा, त्या स्तोत्राची देवता कोणती याचा उल्लेख रामरक्षेच्या प्रारंभातच आहे. हा प्रस्ताव समजून घेणे अगत्याचे आहे. त्यासाठी मूळचा प्रारंभ समग्र पाहाणेच इष्ट ठरेल.

१)  या स्तोत्राचा कर्ता- अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य बुधकौशिकऋषिः। या रामरक्षा स्तोत्ररूप मंत्राचा कर्ता बुधकौशिक ऋषी आहे.

२)  स्तोत्राची देवता – श्रीसीतारामचन्द्रो देवता।

३)  स्तोत्राचा प्रमुख छंद-अनुष्टुप छन्दः। या स्तोत्रातील अधिकतर श्लोक अनुष्टुप छंदात ग्रथित केलेले आहेत.

४)  स्तोत्रशक्तिः- सीता शक्तिः। या स्तोत्राची शक्ती सीता ही आहे.

५)  कीलक-किल्ली, प्रवेशद्वार असा ढोबळ अर्थ करावा. श्रीमत हनुमान् कीलकम्। श्री हनुमान हे या स्तोत्राचा प्रवेश करण्याचे द्वार आहे.

६)  स्तोत्राचा विनियोग-श्रीरामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः श्रीरामचंद्रांच्या प्रीतीच्या लाभासाठी या स्तोत्राचा जप करणे म्हणजे त्यांचा विनियोग करणे होय. रामरक्षा याचा अर्थ रामाकडून ज्यायोगे संरक्षण होते असे जे स्तोत्र ते रामरक्षा स्तोत्र होय. परंतु प्रस्तुतचे स्तोत्र हे केवळ स्तोत्र नसून त्या नावाप्रमाणे स्तुती तर आहेच पण त्याबरोबर मंत्र आणि स्तोत्रातून साधणारा रक्षाविधी आहे. भगवंताची स्तुती रामरक्षेत भरपूर आहे. परंतु ज्यायोगे रामरक्षा हे नाम सार्थ होते असे रामरक्षेत असलेले श्लोक केवळ १२ च आहेत. या बारा श्लोकांतही पहिले सहा श्लोक म्हणजे खरीखुरी रामरक्षा आणि दुसरे श्लोक रक्षाकायार्थ केलेली सदिच्छा आहे. त्यामुळे असे म्हणता येईल की, एकूण अडतीस श्लोकांपैकी रामरक्षा म्हणून केवळ १/६ भाग आहे.

शिरो मे राघवः पातु भालं दरशरथात्मजः। कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रिप्रियः श्रुती। घ्राणं पातु मख त्राता मुखं सौमित्रिवत्सलः। जिव्हां विद्यानिधिः पातु कंठम भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः।। करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः। सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः। ऊरू रघूत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत पातु जङ्घे दशमुखान्तकः। पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोSखिलं वपुः। या अकरा ओळी म्हणजे खरा रक्षामंत्र होय. हे मंत्र ज्या पद्धतीने दिले आहेत ती बुधकौशिकाची पद्धत मोठी लोभस आहे. रामरक्षा नाव घेऊन शरीराच्या प्रत्येक अवयवाचे रामचंद्र रक्षण करतात. प्रार्थिताना अवयवांच्या नावाबरोबर प्रभू रामचंद्राच्या ज्या नावाचा विनियोग केला आहे. अर्थात या नामांचा उच्चार करताना संपूर्ण रामायणाची आठवण करून देण्याचे कार्य बुधकौशिकांनी केले आहे. मस्तकापासून पायापर्यंत रक्षणमंत्र म्हणताना रामचंद्र नावाचा उल्लेख त्यांना प्रसंगानुरूप लाभलेल्या विशेषणांनी केला आहे. शिर म्हणजे मानवी शरीराचा सर्वोत्तम भाग. ज्याचे आपण स्तोत्र गातो ते प्रभू रामचंद्र, शिरोभूषणाप्रमाणे लोकांना आदराचे असे जे राघवाचे कुल त्या रघु-कुलात जन्म पावलेले होते. म्हणून  ‘राघवः मे शिरः पातु।’ असे म्हणून रघूकुलभूषण अशा रामाने सर्वशरीरोत्तम अशा माझ्या मस्तकाचे संरक्षण करावे अशी बुधकौशिक प्रार्थना करतात. त्याबरोबरच आपले नशीब म्हणजे आपली पैतृक संपत्ती. ही संपत्ती काय आहे याचे वृत्त भालप्रदेशी रेखाटले आहे. अशा माझ्या भालप्रदेशाचे रक्षण दशरथाचा पुत्र करो ही प्रार्थना सुस्थळी केली आहे असे वाटते. माता आपल्या एकुलत्या पुत्राकडे मनाची नजर लावून असे आणि राम मातृवचनात होता अशा प्रेमभऱ्या नजरेने कौसल्येने ज्याला सांभाळले त्यामुळे कौसल्येय असे संबोधतात असा तो राम आमच्या नेत्रांचे रक्षण करो. विश्वामित्र ऋषींच्या यज्ञसंरक्षणासाठी रामाचे सांनिध्य लाभते त्यामुळे विश्वामित्र त्या रामचंद्रावर अत्यंत खूष झाले. त्याला बला आणि अतिबला या विद्यांचे दान त्यांनी केले. रामांना घेऊन आश्रमात जाताना सबंध रघुवंशाचा इतिहास आणि अन्य कथा विश्वामित्रांनी रामचंद्रांना सांगितल्या. रामांनी त्या अत्यंत आवडीने ऐकल्या. त्याप्रमाणे आम्हा मानवांना प्रभूचे चरित्र ऐकण्यास मिळावे म्हणून त्या रामाने आमच्या कर्णद्वयाचे संरक्षण करावे. विश्वामित्राच्या यज्ञाचे रामाने रक्षण केले. विश्वामित्राचा यज्ञ पुरता झाला असा मखत्राता राम आमच्या नाकाचे रक्षण करो. बंधू लक्ष्मणाला अत्यंत प्रिय असणाऱ्या रामाने लक्ष्मणाचे जसे रक्षण केले त्याप्रमाणे आमच्या मुखाचे त्याने संरक्षण करावे. विश्वामित्राच्या सान्निध्यात असताना राम लौकिक अर्थाने विद्यावान झाले. ही सर्व निष्ठा जिव्हेवर आहे त्या जिव्हेचे संरक्षण प्रभू विद्यानिधी रामचंद्र करोत. राम वनात आल्यावर नंदीग्रामहून भरत अयोध्येस आला. त्याला सर्व दुःखद वृत्त समजले. त्याने रामाचा ध्यास घेतला आणि चित्रकुट पर्वतावर रामास भेटण्यासाठी त्याने प्रयाण केले. रामाला पाहताना भरताचे शब्द कंठात अडकले. रामदर्शनाचा त्याला अपार आनंद झाला. भरताने रामाच्या गळ्याला मिठी मारली. हिंदी भाषेत जो ‘गले लगाना’ असा वाक्प्रचार आहे तोच हा आचार.ज्या कंठामध्ये राम राहतो त्या कण्ठाचे रक्षण भरतवंदित भरताकडून वंदन केल्या गेलेल्या रामचंद्राने करावे. शाs:धनु करण्याची शक्ती ज्या स्कंधात आहे अशा रामाने माझे स्कंध तसेच सामर्थ्यवान करावेत म्हणजे त्याचे आपोआपच रक्षण होईल. त्याप्रमाणे शिवधनू मोडण्याचे सामर्थ्य ज्या बाहूंत आहे अशा तऱ्हेचे माझे बाहू हे रामा तू सबल कर, ज्या हाताने रामाने जानकीचे पाणिग्रहण केले आणि म्हणून ज्याला सीतापती म्हणून संबोधतात अशा रामाने माझे हात सामर्थ्यशील करावेत. जमदग्नीऋषींचा पुत्र परशुराम विवाहानंतर अयोध्येस परतत असताना हा जामदग्न्य मार्गात आडवा आला. निःक्षत्रिय पृथ्वी करणाऱ्या परशुरामाच्या दर्शनाने रामपरिवारातील सर्व क्षत्रियांची हृदये भीतीने विदीर्ण होऊ लागली, परंतु महासामर्थ्यशील रामाने या परशुरामाला जिंकले आणि प्रत्येकाच्या भयकंपित हृदयात आनंद निर्माण केला. त्याप्रमाणे माज्या हृदयात आनंद निर्माण करून त्याचे रक्षण करण्याचे कार्य प३भू जामदाग्न्यजित् करोत. खर नावाच्या राक्षसाचा वध करणाऱ्या रामाने शरीराच्या मध्य भागाचे रक्षण करावे आणि जाम्बवंत नावाच्या अस्वलाला अभयाश्रय देणाऱ्या रामाने माझ्या नाभीचे रक्षण करावे. नाभि-कमलाचे रक्षण म्हणजे वाचा-उगमाचे रक्षण होय. कारण परा वाणीचा उदय नाभीमध्ये होते. परेतून पश्यंती, पश्यंतीतून मध्यमा आणि मध्यमेतून वैखरी प्रसवते. याप्रमाणे प्रभू रामचंद्र माझ्या वाणीचे स्वामी होऊन ती नियंत्रित करोत. सुग्रीवाचा सखा प्रभू राम तो माझ्या कंबरेचे संरक्षण करो. मारुतिरायांचा स्वामी माझ्या मांड्यांच्या पृष्ठभागाचे रक्षण करो आणि राक्षसांचे कुल निर्दालन करणाऱ्या रघुकुलात श्रेष्ठतम असणाऱ्या रामाने माझ्या मांड्यांचे संरक्षण करावे. दशमुखान्तक रावण याचा अंत करणारा राम  माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करो. बिभीषणाला राजैश्वर्य प्रदान करणाऱ्या रामाने माझ्या पायांचे रक्षण करावे. इतकेच काय पण या जगती रमविणाऱ्या रामाने माझ्या सकल देहाचे रक्षण करावे. याप्रमाणे एकेका अवयवाचे रक्षण रामाकडून होवो अशी प्रार्थना साधक करतो. हा सर्व रक्षामंत्र ग्रथित असताना रामायणातील प्रसंगांची एक उत्कृष्ट माला स्मरण पुष्पाने बुधकौशिकाने गुंफिली आहे. ‘राम हा रघुकुलात जन्माला आला. तो दशरथात्मज आणि कौसल्येय होता. विश्वामित्राने त्याला आपल्या मखत्राणासाठी नेले त्या वेळीही लक्ष्मणाने त्याला सोडले नाही. विश्वामित्रांनी त्याला विद्या दिल्याने तो राम विद्यानिधी झाला. सीता-स्वयंवरामध्ये धनुर्भंग करून दिव्यायुध धारण करणारा असा राम झाला. सीतेला वरिल्यामुळे तो सीतापती, परशुरामाला जिंकल्याने जामदग्न्याजित् झाला. पुढे वनवास चालू झाला. त्यात खर राक्षसाला ठार मारले, जांबवंताला आपलासा केला, सुग्रीवाशी सख्य करून राम त्याचा स्वामी बनला आणि त्याच वेळी मारुतीचे राम हे गुरू झाले. रामाने पुढे राक्षसकुलाचा नाश केला पण यापूर्वी समुद्रावर सेतू बांधला. रावणाचा नाश करून त्याचे राज्य बिभीषणाला दिले आणि आपण सर्वांच्या हृदयाला आराम देणारा झाला.’ हे झाले सर्व रामायण. का सर्व रामायणाचा आढावा याच श्लोक-पंक्तीत घेतला आहे. रामरक्षा सिद्धतापद्धती- रामरक्षा आज जी प्रचलित आहे ती संपूर्ण पांढऱ्या कागदावर किंवा केतकी पत्रावर साधकाने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून काढावी. ही लिहिताना साधकाचे मुख हिमालयाकडे असावे. यासाठी कोणत्याही शाईचा उपयोग केला तरी चालेल. परंतु काळी शाई सर्वात चांगली. कागद अथवा भुर्जपत्र यांची लांबी साधकाच्या अकरा अंगुलांइतकी असावी. कागदाला अगर भुर्जपत्राला जे चार कोपरे असतात त्यांतील वायव्य म्हणजे डाव्या हाताचा वरचा आणि आग्नेय म्हणजे उजव्या हाताच्या खालच्या कोपऱ्यात ‘श्रीराम’ अक्षरे लिहावीत. उरलेल्या कोपऱ्यांपैकी उजव्या बाजूच्या कोपऱ्यात पानाचा क्रमांक आणि डाव्या हाताच्या कोपऱ्यात ऊँ असे लिहून मध्ये असणाऱ्या जागेत अकरा ओळी लिहाव्यात. स्त्रोत्राला प्रारंभ करण्यापूर्वी श्रीगणेशाय नमः आणि स्तोत्र संपल्यावर तीन वेळा उँकार लिहावा. चैत्र, श्रावण, अश्विन कंवा मार्गशीर्ष या महिन्यांच्या पौर्णिमा या कार्यास चांगल्या यांपैकी कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी एका पाटावर तांदळाचे आसन तयार करून त्यावर ही पोथी ठेवावी. तिची विधियुक्त पूजा करावी. पूजकांचे मुख उत्तरेस असावे. यथासांग पूजा केल्यावर साधकाने तिचे अकरा वेळा वाचन करावे. याप्रमाणे अकरा दिवस केले म्हणजे रामरक्षा सिद्ध होते. १२व्या दिवशी संपूर्ण उपोषण करावे. केवळ फलाहार, दूध, पाणी यांशिवाय अन्य काहीही ग्रहण करू नये, त्यानंतर तेराव्या दिवशी आसनाच्या तांदळाचा भात करून त्याचा अन्य पदार्थांसमवेत नैवेद्य दाखवावा आणि तो भाव स्वतः आणि ब्राह्मण यांनी भक्षण करावा. त्यानंतर मात्र रोज रामरक्षेचा एक पाठ तरी केला पाहिजे, तरच साधनाप्रवाह अनुस्यूत राहातो. (२) यापेक्षा थोडी सोपी अशी रामरक्षा सिद्ध करण्याची पद्धत म्हणजे साधकाने या रामरक्षेचे रोज ११ वेळा पठण करावे. हे पठण करण्याची वेळ कोणतीही असली तरी चालेल; परंतु ती वेळ एकच असावी. शक्यतो पहाटेची वेळ सर्वोत्तम. स्नान करून धूतवस्त्र परिधान करावे आणि पूर्वाभिमुख बसून रामरक्षेचे वाचन करावे. वाचताना एकही उच्चार चुकणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यता स्तोत्रसिद्धतेत व्यत्यय येईल. याप्रमाणे एकूण एकशे एकवीस दिवस पठण केले की रामरक्षा सिद्ध होते. या एकशे एकवीस दिवसांचा पहिला दिवस चैत्र किंवा अश्विन महिन्यातील शुद्ध नवमी असावी. वाचताना मध्ये कोणाशीही बोलू नये किंवा आसन सोडू नये.एकही दिवस खण्ड येऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारे खण्ड पडल्यास पुन्हा प्रारंभापासून सुरुवात करावी. या काळात सर्व शुचिता पाळणे आवश्यक आहे. सुतक आणि रजस्वला स्पर्श हे साधनेचा संपूर्ण नाश करतात म्हणून ते टाळावेत. अन्यथा त्यांचा विपरीत परिणाम होतो. त्याबद्दल साधकाने दक्ष असावे. साधकाने अशा तऱ्हेने रामरक्षा स्वतः सिद्ध केली असे कोणाजवळही बोलू नये. ज्या साधकाची रामरक्षा अशा प्रकारे सिद्ध झाली त्याने रोज एकदा तरी रामरक्षेचा पाठ करावा.

रामरक्षा कवच धारण करण्याची पद्धती – ज्या पुरुषाने रामरक्षा सिद्ध केली त्यालाच हे कवच निर्माण करता येते. ज्या माणसाला अनेकवार अपघात होतात, किरकोळ रोगांच्या तक्रारी सारख्या चालू असतात, घरात सदैव असमाधान असते, काहीही करू नये असे वाटते, लहान मुलांना सारखी दृष्ट लागते किंवा त्याची अन्नावरील वासना नाहीशी होते, शरीराची वाढ होण्यासाठी दिलेल्या औषधांचा उपयोग होत नाही अशा व्यक्तींना कायमचे कवच तयार करू देता येते. ज्या व्यक्तीवर हे कवच करावयाचे असेल त्याने शुभ्र वस्त्रे परिधान करावीत आणि एका आसनावर बसावे. कवच करणाऱ्याने देखील पवित्र मनाने या व्यक्तीच्या सन्निध आसनावर बसावे. गोंवरीची शुद्ध रक्षा किंवा भस्म हाती घ्यावे. जवळच उदबत्ती लावून ठेवावी किंवा धूप घालून ठेवावा. दोघांनीही प्रभू रामचंद्राचे स्मरण करावे. कवच करणाराने प्रारंभपासून रामरक्षा म्हणण्यास प्रारंभ करावा. ध्यान-श्लोक संपेपर्यंत हातातील विभूती चिमटीने चूर्णादी. ध्यान-श्लोक संपल्यावर ती विभूती एका पानावर ठेवावी. पहिले तीन श्लोक पूर्ण झाल्यावर ज्या व्यक्तीवर हे कवच करावयाचे त्या व्यक्तीने स्वतः किंवा कवचकाराने त्यातील थोडी थोडी रक्षा हाती घेऊन या पुढील श्र्लोकांचा प्रत्येक चरण तीन वेळा म्हणून त्या त्या अवयवांना ती विभूती लावावी. उदा. – ‘शिरो मे राघवः पातु’ हा मंत्र तीन वेळा म्हणून या व्यक्तीच्या मस्तकाला विभूती लावावी. याप्रमाणे प्रत्येक अवयवाला ती विभूती लावावी आणि अगदी अखेर ‘पातु रामोSखिलं वपुः।’ असे म्हणून विभूतीचा हात सर्वांगावरून फिरवावा. कवचकाराने पुढील रामरक्षा म्हणण्यास शांतपणे सुरुवात करावी आणि दुसऱ्याने ती एकाग्र मनाने हात जोडून ऐकावी. रामरक्षेतील राम रामेति हा अगदी अखेरचा श्लोक तीन वेळा म्हणावा. दोघांनीही प्रभुरामचंद्रास वन्दन करावे आणि आसन सोडावे. हे कवच करीत असता तीनपेक्षा अधिक माणसे असतील अशा स्थळी ते करू नये. कवच केल्यावर विभूती झाडून टाकू नये. ती अंगावर राहू द्यावी. या कवचाप्रमाणे लहान मुलांना दृष्ट लागली असता अंगारा करून देता येतो. रामरक्षा म्हणणाऱ्याने पानावर विभूती घ्यावी. समोर उदबत्ती अथवा धूप जाळत ठेवावा. विभुती चिमटीने कुस्करीत रामरक्ष म्हणण्यास प्रारंभ करावा. यापूर्वी त्या मुलाचे नाक्षत्रनाम मनात म्हणून ‘अस्य बालकस्य दोषहरणार्थम्। किंवा या बाळाची दृष्ट दूर व्हावी म्हणून’ असा संकल्प करून मग रामरक्षा म्हणावी. बालकास दृष्ट लागली असेल तर म्हणणाऱ्यास जांभया येण्यास प्रारंभ होतो. तशा जांभया येऊ लागल्यास रामरक्षेतील शेवटचा श्लोक तीन वेळा म्हणावा. रामरक्षा म्हणून झाल्यावर त्या विभुतीला नमस्कार करावा आणि रामनाम घेत बालकाला ती विभूती मस्तकाला लावावी. शिल्लक उरलेली विभूती बाहेर जाऊन फुंकरून टाकावी. कवच्याप्रमाणे रामरक्षा म्हणून रक्षाबंध दोरा देखील तयार करता येतो. काळा रेशमी गोफ घेऊन त्याला उदबत्तीच्या धुरापुढे क्षणभर धूपवावा आणि उजव्या हाताच्या मुठीत तो धरून ठेवावा. कवच्याच्या वेळी ज्याप्रमाणे रामरक्षा म्हणावी असे सांगितले जाते त्याप्रमाणेच रामरक्षा म्हणावी. नंतर तो दोरा लहान मुलाच्या हातात, हव्या त्या व्यक्तीच्या कंठात, डाव्या दंडात किंवा डाव्या मनगटात बांधवावा. त्यायोगे कवचाचे सर्व फायदे मिळतात. हा दोरा कमीतकमी १२१ दिवस शरीरावर राहिल्यानंतर तुटला किंवा काढून टाकला तरी चालेल.

सार्थ रामरक्षा श्रीगणेशाय नमः। अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य। बुधकौशिकऋषिः। श्रीसीतारामचन्द्रो देवता। अनुष्टुप् छन्द सीता शक्तिः। श्रीमद्धनुमान् कीलकम्। श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः।।

या रामरक्षा स्तोत्राचा बुधकौशिक ऋषी हा कर्ता आहे. सीतारामचंद्र ही स्तव्य देवता आहे, स्तोत्रातील (बहुतेक) श्लोक अनुष्टुप् छंदात आहेत, श्रीमान् हनुमान ही या स्तोत्रात प्रवेश करण्याची किल्ली आहे आणि श्रीरामचंद्राची प्रीती लाभावी म्हणून या स्तोत्राचा सारखा पाठ करणे हा या स्तोत्राचा उपयोग आहे.

श्रीरामांची ध्यानमूर्ती अशी आहे – अथ ध्यानम्। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं। पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्। वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं। नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम्।। इति ध्यानम् ।। गुडघ्यापर्यंत लांब हात असलेल्या आणि ज्याने धनुष्य व बाण हाती घेतली आहेत, जो मांडी घालून बसला असून ज्याने पोटाखाली नेसलेला आहे, नवीनच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणारे असे सुंदर आणि आनंद ओसंडणारे ज्याचे डोळे आहेत, डाव्या मांडीवर बसलेल्या जानकीच्या मुखाकडे जो पाहात आहे, जलपूर्ण मेघाप्रमाणे ज्याची श्यामवर्ण कांती आहे, अनेक प्रकारे अलंकारांनी जो सुशोभित झाला आहे आणि ज्याने भव्य जटाभार मस्तकावर धारण केले आहे अशा रामाच्या मूर्तीचे ध्यान करावे (अंत:चक्षूंनी पाहावे.)

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशम् ।।१।। (१)ज्याचे एक एक अक्षर मानवाच्या महाभयंकर पापाचा नाश करते अशा रघुकुल श्रेष्ठाच्या (रामाचे) चरित्राचा विस्तार शंभर कोटी श्लोकांचा आहे.

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् । जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ।।२।। (२)निळ्या कमळाप्रमाणे ज्याचा श्यामल वर्ण आहे, कमळाप्रमाणे ज्याचे डोळे आहेत, ज्याच्या समवेत लक्ष्मण आणि सीता आहेत आणि जटांच्या मुकुटामुळे जो शोभून दिसतो.

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम् । स्वलीलया जगत्त्रातूमाविर्भूतमजं विभुम् ।।३।। (३) ज्याच्या हाती तलवार आणि धनुष्य असून पाठीला बाणभाता बांधलेला आहे, राक्षसांचा संहारक, आणि जगाच्या रक्षणासाठी जन्मरहित सर्वव्यापी असतानासुद्धा सहज लीलेने अवतीर्ण झालेल्या रामाचे ध्यान करून, रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् । शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ।।४।। (४)सर्व इच्छा पुऱ्या करणाऱ्या, पापाचा नाश करणाऱ्या या रामरक्षा स्तोत्राचे शहाण्या माणसाने पठण करावे, रघुवंशाचे भूषण असलेल्या रामाने, माझ्या मस्तकाचे रक्षण करावे. दशरथाच्या पुत्राने माझ्या कपाळाचे रक्षण करावे.

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती। घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ।।५।। (५) कौसल्येच्या रामाने माझ्या डोळ्याचे, विश्वामित्राला आवडणाऱ्या रामाने माझ्या कानांचे, यज्ञरक्षण करणाऱ्या रामाने माझ्या नाकाचे आणि सुमित्रानंदन लक्ष्मणावर प्रेम करणाऱ्या रामाने माझ्या मुखाचे रक्षण करावे.

जिव्हां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः । स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ।।६।। (६) सर्व विद्यांचा ठेवा अशा रामाने माझ्या जिभेचे, भरताने ज्यांना वन्दन केले आहे अशा रामाने माझ्या कंठाचे, दिव्य आयुध धारण करणाऱ्या रामाने माझ्या खांद्यांचे आणि शिवधनुष्य मोडलेल्या रामाने माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करावे.

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ।।७।। (७)सीतानाथ राम माझ्या दोन्ही हातांचे, जमदग्नीपुत्र परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे, खर राक्षसाचे हनन करणारा राम माझ्या शरीरमध्याचे, जाम्बवन्ताला आपलासा केलेला राम माझ्या नाभिकमलाचे-बेंबीचे रक्षण करो.

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः । ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ।।८।। सुग्रीवाचा स्वामी माझ्या कंबरेचे, मारुतीचा प्रभू राम माझ्या मांड्यांच्या मागच्या भागाचे, रघुकुलात श्रेष्ठ असणारा आणि राक्षसकुलाचा संहारक राम माझ्या मांड्यांचे रक्षण करो.

जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः । पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोSखिलं वपुः ।।९।। (९)सेतू तयार करणाऱ्या रामाने माझ्या गुडघ्यांचे, रावणाला ठार मारणाऱ्या रामाने माझ्या पोटऱ्यांचे, बिभीषणाला सर्व वैभव देणाऱ्या रामाने माझ्या पायांचे इतकेच काय श्रीरामाने माझ्या सर्व देहाचे संरक्षण करावे.

एतां रामबलोपेतां रक्षां यः सक-ती पेठेत् । स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ।।१०।। (१०)रामसामर्थ्याने युक्त अशा या रक्षास्तोत्राचे जो पठण करील तो दीर्घायुषी, सुखी, संततिवान्, विजयी आणि विनयसंपन्न होईल.

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ।।११।। (११)रामनामाने ज्याचे रक्षण केले जाते त्याला पाताळ, भूतल आणि आकाश यांत हिंडणारे कपटी लोक पाहू शकणार नाहीत.

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् । नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ।।१२।। (१२)राम, रामभद्र,किंवा रामचन्द्र असे म्हणून जो मनुष्य रामाचे स्मरण करतो त्याला पापे चिकटत नाहीत आणि शिवाय तो ऐहिक व पारमार्थिक वैभव मिळवितो.

जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् । यः कण्ठे धारयेतस्य करस्थाः सर्वसिद्धयः ।।१३।। (१३) जगाला जिंकणारा मंत्र जो रामनाम त्याने संरक्षित (असा एखादा पदार्थ) कंठात धारण केला असता त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात.

वज्रपज्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् । अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ।।१४।। (१४) वज्राप्रमाणे अभेद्य असे हे रामरक्षा स्तोत्र जो म्हणतो त्याची आज्ञा सर्वत्र मानली जाते आणि त्याला जय व कल्याण प्राप्त होते.

आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः। तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ।।१५।। (१५) ही रामरक्षा भगवान् शिवांनी ज्याप्रमाणे बुध-कौशिक ऋषींना स्वप्नात सांगितली त्याप्रमाणे त्यांनी जागे होताच लिहून काढली.

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् । अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ।।१६।। (१६)कल्पवृक्षांचा विसावा, सर्व संकटे दूर करणारा, आणि तीनही लोकांना आनंद देणारा राम आमचा स्वामी आहे.

तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ। पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ।।१७।। (१७)तरुण, स्वरूपसंपन्न, सुकुमार, महा-सामर्थ्यवान, कमलपाकळीप्रमाणे विशाल नेत्र असलेले, आणि मृगाजिन वस्त्राप्रमाणे नेसलेले,

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ । पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।।१८।। (१८)कन्दमुळे खाणारे, ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली आणि तपोवन ब्रह्मचारी असे हे दशरथाचे पुत्र, एकमेकांचे बंधू राम आणि लक्ष्मण,

शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् । रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ।।१९।। (१९)सर्व प्राण्यांना अभय देणारे, सर्व धनुर्धरांमध्ये आणि राक्षसांचा नाश करणारे रघूकुलोत्तम राम-लक्ष्मण आपले रक्षण करोत.

आत्तसज्यधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनीषङ्गसंगिनौ। रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ।।२०।। (२०)सिद्ध धनू आणि बाण, व भाते धारण करणारे असे दोघे राम आणि लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी माझ्या समोर चालोत.

सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा। गच्छन् मनोरथोSस्माकं रामः पातु सलक्ष्मणः।।२१।। (२१)कवच घालून खङ्ग आणि धनुष्यबाण घेऊन सदैव सिद्ध असलेला आमचे मानसच जणू काही असा लक्ष्मणासह जाणारा राम आमचे संरक्षण करो.

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली। काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघूत्तमः ।।२२।। (२२)दशरथाचा शूर पुत्र, लक्ष्मण ज्याचा दास आहे, बलवान् काकुत्स्थ वंशात जन्मलेला, पूर्णब्रह्म कौसल्येचा पुत्र, रघूकुलश्रेष्ठ सीता राम.

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः । जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ।।२३।। (२३)वेदांकडून ज्ञात होण्यास योग्य, यज्ञपुरुष, अनादि पुरुषोत्तम; जानकीनाथ, वैभववान् आणि अतुल पराक्रमी.

इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः । अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः ।।२४।। (२४)अशा (नावांनी) नित्य जप करणाऱ्या, श्रद्धावान अशा माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्यापेक्षा अधिक फल प्राप्त होते यात शंका नाही.

रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् । स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः ।।२५।। (२५)दूर्वादलाप्रमाणे श्यामलवर्ण, कमलाप्रमाणे ज्यांचे डोळे आहेत, पीतांबर ज्याने नेसलेला आहे अशा रामप्रभूची जे लोक (त्याच्या वर सांगितलेल्या) दिव्य नावांनी स्तुती करतात ते जन जन्म मरणाच्या प्रवासातून सुटतात.

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं । काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् । राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति। वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ।।२६।। (२६) लक्ष्मणाचा मोठा भाऊ, रघूकुलात श्रेष्ठ; सीतेचा नाथ, धर्मसंपन्न, कुकुस्थ कुलात जन्मलेला, करुणानिधी, सर्व गुणांचा ठेवा, विद्वान ज्याला आवडतात, धर्माप्रमाणे आचरण असलेला, राजश्रेष्ठ सत्यव्रत दशरथात्मज, श्यामवर्ण, शांतमूर्ती, लोकांना आनंद देणारा, रघुकुळाला तिलकाप्रमाणे शोभा देणारा आणि रावणाचा शत्रू अशा रामाला मी वंदन करतो.

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे य़ रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ।।२७।। (२७)श्रीराम, रामभद्र, रामचंद्र, वेधस्, रघुनाथ, नाथ आणि सीतापतीला मी नमस्कार करतो, श्रीराम राम रघुनन्दन राम राम । श्रीराम राम भरताग्रज राम राम । श्रीराम राम रणकर्कश राम राम । श्रीराम राम शरणं भव राम राम ।।२८।। (२८)रघुकुलात श्रेष्ठ असलेल्या रामा, भरताच्या जेष्ठ बंधो रामा, युद्धात कठोर होणाऱ्या रामा आमचा रक्षिता होता.

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ।।२९।। (२९)श्रीरामाचे चरण मनाने मी स्मरतो, वाणीने त्याची कीर्ती गातो, मस्तकाने नमस्कारकरतो, आणि त्यांच्या चरणी मी शरण येतो.

माता रामो मत्पिता रामचन्द्रः । स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः । सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने ।।३०।। (३०)राम माझी आई, राम माझा पिता, रामचंद्र माझा धनी, राम माझा स्नेही, माझे सर्वस्व तो दयाघन रामचंद्र आहे. त्याशिवाय मी अन्याला जाणत नाही. त्रिवार जाणत नाही. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा । पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ।।३१।। (३१)ज्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला जानकी आहे आणि समोर मारुती आहे त्या रघुनंदनाला मी वंदन करतो. लोकाभिरामं रणरङ्गधीरं । राजीवनेत्रं रघुवंशनाथम् । कारुण्यरूपं करुणाकरं तं । श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ।।३२।। (३२)लोकांना आनंद देणारा, युद्धात धीरवान असणारा, कमलनेत्र, रघुवंशाचा स्वामी, दया हे ज्याचे रूप, दया हाच ज्याचा जाकार आहे त्या रामचंद्राला मी शरण आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।।३३।। (३३)मनाप्रमाणे ज्याचा वेग आहे, वाऱ्याप्रमाणे वेगवान, इंद्रिये जिंकलेला, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायूपुत्र, वानराधिपती, आणि श्री रामचंद्राचा दूत अशा मारुतीला मी शरण आहे. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् । आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ।।३४।। (३४) कवितारूपी खांदीवर बसून राम राम अशा गोड अक्षरांचे कूजन करणाऱ्या वाल्मिकीरूपी कोकिळाला मी वन्दन करतो. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ।।३५।। (३५) संकाटांना दूर करणारा, सर्व वैभव देणारा, लोकांचा आनंद अशा रामचंद्राला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् । तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ।।३६।। (३६)जन्म-मरणाचे मूळ जाळून टाकणारा, सर्व वैभव देणारा, यमदूतांना भीती वाटणारा, असा राम राम हा घोष आहे. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः । रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहं । रामेचित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।३७।। (३७)राम राजश्रेष्ठ असून तो सदा विजयी होतो. रमापती रामचंद्राला मी भजतो, ज्या रामाने राक्षस-सेना मारिली त्या रामाला मी नमस्कार करतो. रामाहून मला कोणी श्रेष्ठ नाही. मी रामाचा दास आहे, रामात माझे मन मिळून जावो, हे रामा माझा उद्धार कर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनामतस्तुल्यं रामनाम वरानने ।।३८।। (३८)हे सुमुखी पार्वती, राम राम असे म्हणून मी रामाला रमतो. कारण श्रीरामाचे नांव विष्णुसहस्रनामाशी तुलना करतो आहे असे भगवान शिव पार्वतीला सांगतात. ।। श्रीसीतारामचन्द्रापर्णमस्तु ।। याप्रमाणे बुधकौशिकांनी लिहिलेले रामरक्षास्तोत्र संपूर्ण झाले ते श्रीसीतारामाच्या चरणी अर्पण असो.

लेखक- स. कृ. देवधर

 

ramraksha stotra in marathi pdf
ramraksha stotra meaning in marathi pdf download
ram raksha stotra meaning in marathi pdf free download
ram raksha stotra marathi arth
ram raksha stotra marathi anuvad
ram raksha stotra benefits in marathi
ram raksha stotra download
ramraksha stotra sanskrit

Gangaur Vrat, Puja Vidhi, Muhurat, Katha

गणगौर पूजा महिलाओं के लिए सबसे महत्वपूर्ण पर्वों में से एक है। महिलाएं अपने पति से गणगौर व्रत छिपाकर करती हैं। यहां तक क‍ि पूजा में चढ़ाए जाने वाला प्रसाद भी वह अपने पति को नहीं खिलाती हैं।

गणगौर व्रत कैसे करें, जानिए क्या है पूजा विधि, नियम, व्रत कथा और आरती
गण (शिव) तथा गौर(पार्वती) के इस पर्व को विवाहित महिलाओं के साथ कुंवारी लड़कियां भी मनपसंद वर पाने की कामना से करती हैं। विवाहित महिलायें इस व्रत को अपने पति की दीर्घायु की कामना के लिए करती हैं।

गणगौर त्योहार चैत्र शुक्ल पक्ष की तृतीया तिथि को मनाया जाता है। मुख्य रूप से इस पर्व को राजस्थान के लोग मनाते हैं। इसी के साथ उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा और गुजरात में भी कुछ इलाकों में गणगौर व्रत रखा जाता है। इस बार ये पूजा 15 अप्रैल को है। इस व्रत को पति से गुप्त रखकर किया जाता है। गणगौर पूजा होली के दिन से शुरू होकर 18 दिनों तक चलती है।

गणगौर पूजा सामग्री: साफ पटरा, कलश, काली मिट्टी, होलिका की राख, गोबर या फिर मिट्टी के उपले, सुहाग की चीज़ें (मेहँदी, बिंदी, सिन्दूर, काजल, इत्र), शुद्ध घी, दीपक, गमले, कुमकुम, अक्षत, ताजे फूल, आम की पत्ती, नारियल, सुपारी, पानी से भरा हुआ कलश, गणगौर के कपड़े, गेंहू, बांस की टोकरी, चुनरी, हलवा, सुहाग का सामान, कौड़ी, सिक्के, घेवर, चांदी की अंगुठी, पूड़ी आदि।

गणगौर  शुभ मुहूर्त: गणगौर पूजा 18 दिनों तक चलती है। कुछ लोग इसके आखिरी दिन पूजा अर्चना करते हैं। गणगौर व्रत को कई जगहों पर गौरी तीज या सौभाग्य तीज के नाम से भी जाना जाता है। चैत्र शुक्ल पक्ष की तृतीया तिथि को ये व्रत रखा जाता है।

गणगौर पूजा विधि: सुहागिनें इस दिन दोपहर तक व्रत रखती हैं। पूजा के समय शिव-गौरी को सुंदर वस्त्र अर्पित करें। माता पार्वती को सम्पूर्ण सुहाग की वस्तुएं चढ़ाएं। चन्दन, अक्षत, धूप, दीप, दूब व पुष्प का इस्तेमाल करते हुए पूजा-अर्चना करें। इस दिन गणगौर माता को फल, पूड़ी, गेहूं चढ़ाये जाते हैं। एक बड़ी सी थाली लें उसमें चांदी का छल्ला और सुपारी रखें और उसमें जल, दूध, दही, हल्दी, कुमकुम घोलकर सुहागजल तैयार कर लें। दोनों हाथों में दूब लेकर इस जल से पहले गणगौर पर छीटें लगाएं फिर महिलाएं उस जल को अपने ऊपर सुहाग के प्रतीक के तौर पर छिड़क लें। अंत में माता को भोग लगाकर गणगौर माता की कथा सुनें। गणगौर पर चढ़ाया हुआ प्रसाद पुरुषों को नहीं दिया जाता है। जो सिन्दूर इस दिन माता पार्वती को चढ़ाया जाता है, उसे महिलाएं अपनी मांग में भरती हैं।

इस दिन गणगौर माता को सजा-धजा कर पालने में बैठाकर शोभायात्रा निकालते हुए विसर्जित किया जाता है। मान्यता है कि गौरीजी की स्थापना जहां होती है वह उनका मायका हो जाता है और जहां विसर्जन होता है वह ससुराल। शाम को शुभ मुहूर्त में गणगौर को पानी पिलाकर किसी पवित्र सरोवर या कुंड में इनका विसर्जन किया जाता है। इस दिन अविवाहित लड़कियां और विवाहत स्त्रियां दो बार पूजन करती हैं। दूसरी बार की पूजा में शादीशुदा महिलाएं चोलिया रखती हैं, जिसमें पपड़ी या गुने रखे जाते हैं। गणगौर विसर्जित करने के बाद घर आकर पांच बधावे के गीत गाये जाते हैं।

माता पार्वती की आरती:

जय पार्वती माता जय पार्वती माता
ब्रह्म सनातन देवी शुभ फल कदा दाता।
जय पार्वती माता जय पार्वती माता।

अरिकुल पद्मा विनासनी जय सेवक त्राता

जग जीवन जगदम्बा हरिहर गुण गाता।

जय पार्वती माता जय पार्वती माता।

सिंह को वाहन साजे कुंडल है साथा

देव वधु जहं गावत नृत्य कर ताथा।

जय पार्वती माता जय पार्वती माता।

सतयुग शील सुसुन्दर नाम सती कहलाता

हेमांचल घर जन्मी सखियन रंगराता।

जय पार्वती माता जय पार्वती माता।

शुम्भ निशुम्भ विदारे हेमांचल स्याता

सहस भुजा तनु धरिके चक्र लियो हाथा।

जय पार्वती माता जय पार्वती माता।

सृष्ट‍ि रूप तुही जननी शिव संग रंगराता

नंदी भृंगी बीन लाही सारा मदमाता।

जय पार्वती माता जय पार्वती माता।

देवन अरज करत हम चित को लाता

गावत दे दे ताली मन में रंगराता।

जय पार्वती माता जय पार्वती माता।

श्री प्रताप आरती मैया की जो कोई गाता

सदा सुखी रहता सुख संपति पाता।

जय पार्वती माता मैया जय पार्वती माता।

मुख्य बातें

  • गणगौर का पर्व राजस्थान समेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा और गुजरात जैसे उत्तरीय पश्चिम इलाके में मनाया जाता है।
  • इस दिन गणगौर माता यानी माता पार्वती की पूजा की जाती है तथा उनका आशीर्वाद लिया जाता है।
  • पति की लंबी उम्र के लिए इस व्रत को रखा जाता है, यह व्रत पत्नियां अपने पति से छुपा कर रखती हैं ‌

भारत विविधताओं का देश है और यहां कई ऐसे अनोखे त्यौहार और पर्व मनाए जाते हैं जो अपने आप में ही बहुत विशेष होते हैं। ऐसा ही एक पर्व है जो महिलाओं के लिए बहुत महत्वपूर्ण माना जाता है जिसे भारत के उत्तरी प्रांतों में ज्यादातर मनाया जाता है। यह पर्व है गणगौर व्रत, ‌जिस दिन महिलाएं अपने पति से छुपकर व्रत करती हैं और गणगौर माता यानी माता पार्वती की पूजा करके अपने पति की लंबी उम्र के लिए कामना करती हैं। हर वर्ष यह तिथि चैत्र मास के शुक्ल पक्ष की तृतीया पर पड़ती है। गणगौर पूजा के साथ अक्सर मत्स्य जयंती भी मनाई जाती है। जानकार बताते हैं कि, गणगौर का मतलब गण शिव और गौर माता पार्वती से है।

गणगौर पूजा का महत्व

गणगौर पूजा राजस्थान और मध्य प्रदेश समेत भारत के उत्तरी प्रांतों का लोकप्रिय पर्व है। महिलाओं और कुंवारी कन्याओं के लिए यह पूजा बहुत महत्वपूर्ण मानी जाती है। पौराणिक कथाओं के अनुसार,‌इस‌ दिन को प्रेम का जीवंत उदाहरण माना जाता है क्योंकि भगवान शिव ने माता पार्वती को और माता पार्वती ने संपूर्ण स्त्रियों को सौभाग्यवती होने का वरदान दिया था। जो सुहागिन गणगौर व्रत करती हैं तथा भगवान शिव और माता पार्वती की पूजा करती हैं उनके पति की उम्र लंबी हो जाती है। वहीं, जो कुंवारी कन्याएं गणगौर व्रत करती हैं उन्हें मनपसंद जीवनसाथी का वरदान प्राप्त होता है। इस पर्व को 16 दिन तक लगातार मनाया जाता है और गौर का निर्माण करके पूजा की जाती है। ‌

गणगौर की कहानी, गणगौर की कथा 

गणगौर की व्रत कथा के मुताबिक, एक बार भगवान शिव और माता पार्वती वन में गए। और चलते-चलते वे दोनों बहुत ही घने वन में पहुंच गए। तब माता पार्वती ने भगवान शिव से कहा कि हे भगवान मुझे प्यास लगी है। इस पर भगवान शिव ने कहा कि देवी देखों उस ओर पक्षी उड़ रहे हैं उस स्थान पर अवश्य ही जल मौजूद होगा।

पार्वती जी वहां गई, उस जगह पर एक नदी बह रही थी। पार्वती जी ने पानी की अंजलि भरी तो उनके हाथ में दूब का गुच्छा आ गया। जब उन्होंने दूसरी बार अंजलि भरी तो टेसू के फूल उनके हाथ में आ गए। और तीसरी बार अंजलि भरने पर ढोकला नामक फल हाथ में आ गया।

इस बात से पार्वती जी के मन में कई तरह के विचार उठने लगे। परन्तु उनकी समझ में कुछ नहीं आया। उसके बाद भगवान शिव शंभू ने उन्हें बताया कि आज चैत्र शुक्ल तीज है। विवाहित महिलाएं आज के दिन अपने सुहाग के लिए गौरी उत्सव करती हैं। गौरी जी को चढ़ाएं गए दूब, फूल और अन्य सामग्री नदी में बहकर आ रहे थे।

इस पर पार्वती जी ने विनती की कि हे स्वामी दो दिन के लिए आप मेरे माता-पिता का नगर बनवा दें। जिससे सारी स्त्रियां वहीं आकर गणगौर के व्रत को करें। और मैं खुद ही उनके सुहाग की रक्षा का आशीर्वाद दूं।

भगवान शंकर ने ऐसा ही किया। थोड़ी देर में ही बहुत सी स्त्रियों का एक दल आया तो पार्वती जी को चिन्ता हुई और वो महादेव जी से कहने लगी कि हे प्रभु मैं तो पहले ही उन्हें वरदान दे चुकी हूं। अब आप अपनी ओर से सौभाग्य का वरदान दें।

पार्वती जी के कहने पर भगवान शिव ने उन सभी स्त्रियों को सौभाग्यवती रहने का वरदान दिया। भगवान शिव और माता पार्वती ने जैसे उन स्त्रियों की मनोकामना पूरी की, वैसे ही भगवान शिव और गौरी माता इस कथा को पढ़ने और सुनने वाली कन्याओं और महिलाओं की मनोकामना पूर्ण करें।

गणगौर की पूजा विधि-

गणगौर व्रत के लिए कृष्ण पक्ष की एकादशी को सुबह स्नान आदि करने के बाद लकड़ी की बनी टोकरी में जवारे बोना चाहिए। पढ़ें संपूर्ण पूजा विधि-

1. गणगौर व्रत में व्रती महिला को केवल एक समय में भोजन करना चाहिए।
2. मां गौरी को श्रृंगार का सामान अर्पित करें।
3. इसके बाद चंदन, अक्षत, धूप-दीप आदि अर्पित करें।
4. इसके बाद मां गौरी को भोग लगाएं।
5. भोग लगाने के बाग गणगौर व्रत कथा सुनें या पढ़ें।
6. भोग लगाने के बाद माता गौरी को चढ़ाए गए सिंदूर से सुहाग लें।
7. चैत्र शुक्ल द्वितीया को गौरी को किसी तालाब या नदी में ले जाकर स्नान कराएं।
8. इसके बाद चैत्र शुक्ल तृतीया को गौरी-शिव स्नान कराएं।
9. इस दिन शाम को गाजे-बाजे के साथ गौरी-शिव को नदी या तालाब में विसर्जित करें।
10. इसके बाद अपना उपवास खोलें।

गणगौर राजस्थान एवं सीमावर्ती मध्य प्रदेश का एक त्यौहार है जो चैत्र महीने की शुक्ल पक्ष की तीज को आता है. इस दिन कुवांरी लड़कियां एवं विवाहित महिलायें शिवजी (इसर जी) और पार्वती जी (गौरी) की पूजा करती हैं. इस दिन पूजन के समय रेणुका की गौर बनाकर उस पर महावर, सिंदूर और चूड़ी चढ़ाने का विशेष प्रावधान है. चंदन, अक्षत, धूपबत्ती, दीप, नैवेद्य से पूजन करके भोग लगाया जाता है. गणगौर (Kab Hai Gangaur Vrat) राजस्थान में आस्था प्रेम और पारिवारिक सौहार्द का सबसे बड़ा उत्सव है. गण (शिव) तथा गौर(पार्वती) के इस पर्व में कुँवारी लड़कियां मनपसंद वर पाने की कामना करती हैं. विवाहित महिलायें चैत्र शुक्ल तृतीया को गणगौर पूजन तथा व्रत कर अपने पति की दीर्घायु की कामना करती हैं. इस साल गणगौर पूजा 15 अप्रैल 2021 को है.

गणगौर पूजा का समय

गणगौर पूजा बृहस्पतिवार, अप्रैल 15, 2021 को
तृतीया तिथि प्रारम्भ – अप्रैल 14, 2021 को 12:47 पी एम बजे
तृतीया तिथि समाप्त – अप्रैल 15, 2021 को 03:27 पी एम बजे

गणगौर व्रत पूजन विधि

शिव-गौरी को सुंदर वस्त्र अर्पित करें. सम्पूर्ण सुहाग की वस्तुएं अर्पित करें. चन्दन,अक्षत, धूप, दीप, दूब व पुष्प से उनकी पूजा-अर्चना करें. एक बड़ी थाली में चांदी का छल्ला और सुपारी रखकर उसमें जल, दूध-दही, हल्दी, कुमकुम घोलकर सुहागजल तैयार किया जाता है. दोनों हाथों में दूब लेकर इस जल से पहले गणगौर को छींटे लगाकर फिर महिलाएं अपने ऊपर सुहाग के प्रतीक के तौर पर इस जल को छिड़कती हैं. अंत में चूरमे का भोग लगाकर गणगौर माता की कहानी सुनी जाती है. गणगौर महिलाओं का त्यौहार माना जाता है इसलिए गणगौर पर चढ़ाया हुआ प्रसाद पुरुषों को नहीं दिया जाता. जो सिन्दूर माता पार्वती को चढ़ाया जाता है, महिलाएं उसे अपनी मांग में भरती हैं.

गणगौर व्रत कथा
क समय की बात है, भगवान शंकर, माता पार्वती एवं नारद जी के साथ भ्रमण हेतु चल दिए. वह चलते-चलते चैत्र शुक्ल तृतीया को एक गांव में पहुंचे. उनका आना सुनकर ग्राम कि निर्धन स्त्रियां उनके स्वागत के लिए थालियों में हल्दी व अक्षत लेकर पूजन हेतु तुरंत पहुंच गई . पार्वती जी ने उनके पूजा भाव को समझकर सारा सुहाग रस उन पर छिड़क दिया. वे अटल सुहाग प्राप्त कर लौटी.

थोड़ी देर बाद धनी वर्ग की स्त्रियां अनेक प्रकार के पकवान सोने चांदी के थालो में सजाकर सोलह श्रृंगार करके शिव और पार्वती के सामने पहुंची. इन स्त्रियों को देखकर भगवान शंकर ने पार्वती से कहा तुमने सारा सुहाग रस तो निर्धन वर्ग की स्त्रियों को ही दे दिया. अब इन्हें क्या दोगी? पार्वती जी बोली प्राणनाथ! उन स्त्रियों को ऊपरी पदार्थों से निर्मित रस दिया गया है .

इसलिए उनका सुहाग धोती से रहेगा. किंतु मैं इन धनी वर्ग की स्त्रियों को अपनी अंगुली चीरकर रक्त का सुहाग रख दूंगी, इससे वो मेरे सामान सौभाग्यवती हो जाएंगी. जब इन स्त्रियों ने शिव पार्वती पूजन समाप्त कर लिया तब पार्वती जी ने अपनी अंगुली चीर कर उसके रक्त को उनके ऊपर छिड़क दिया जिस पर जैसे छींटे पड़े उसने वैसा ही सुहाग पा लिया.

पार्वती जी ने कहा तुम सब वस्त्र आभूषणों का परित्याग कर, माया मोह से रहित होओ और तन, मन, धन से पति की सेवा करो . तुम्हें अखंड सौभाग्य की प्राप्ति होगी. इसके बाद पार्वती जी भगवान शंकर से आज्ञा लेकर नदी में स्नान करने चली गई . स्नान करने के पश्चात बालू की शिव जी की मूर्ति बनाकर उन्होंने पूजन किया.

भोग लगाया तथा प्रदक्षिणा करके दो कणों का प्रसाद ग्रहण कर मस्तक पर टीका लगाया. उसी समय उस पार्थिव लिंग से शिवजी प्रकट हुए तथा पार्वती को वरदान दिया आज के दिन जो स्त्री मेरा पूजन और तुम्हारा व्रत करेगी उसका पति चिरंजीवी रहेगा तथा मोक्ष को प्राप्त होगा. भगवान शिव यह वरदान देकर अंतर्धान हो गए . इतना सब करते-करते पार्वती जी को काफी समय लग गया. पार्वती जी नदी के तट से चलकर उस स्थान पर आई जहां पर भगवान शंकर व नारद जी को छोड़कर गई थी. शिवजी ने विलंब से आने का कारण पूछा तो इस पर पार्वती जी बोली मेरे भाई भावज नदी किनारे मिल गए थे. उन्होंने मुझसे दूध भात खाने तथा ठहरने का आग्रह किया.

My First English Marathi Dictionary Pdf

https://chalisa.co.in/wp-content/uploads/2021/04/My-First-English-Marathi-Dictionary-Pdf.pdf

Please download from the following link

My First English Marathi Dictionary Pdf

oxford 3000 pdf english to marathi download
oxford english english marathi dictionary pdf download
navneet english to marathi dictionary pdf
oxford english english marathi dictionary free download
english to marathi pdf
offline english to marathi dictionary pdf free download
english to marathi book pdf
marathi english dictionary book
english to marathi pdf
offline english to marathi dictionary pdf free download
english to marathi book pdf
marathi-english dictionary book
oxford 3000 pdf english to marathi download
oxford english english marathi dictionary pdf download

20 High Demand, Low Supply Products in India – Ecommerce

 

20 best products and categories to sell products online

So you want to sell online! and are searching for such products that sell quickly. Today I will tell you 20 such products and niche categories that you can sell this year. How do I know all this? Based on my experience, and tracking data of these products. Search traffic for these products and niche categories has started increasing. So for sure, many products from these will stand out as winners this year. Out of these products, you will definitely be familiar with some of these products, but some products might also be such, that will completely surprise you.

Let’s learn something new today!

Product no. 1 Resistance Band, a lot of people have heard about this product. but if the market of this product was saturated, I would never suggest it. The reason why it is still a hot selling product? because people are still preferring to exercise at home. and the global pandemic is still not over. So this is the reason, why home gyming equipment is selling more and more. And resistance band is one such home gyming equipment, that is neither too expensive, nor too heavy, and with this, you can do a lot of exercises. 1 tip to increase the sales of this product. Sell resistance band bundled with a jump rope. This is one ultimate combination to get more and more sales.

Product no. 2: Beard Oil I told you some products might surprise you.  Thanks to celebrities like Ranveer Singh, and Virat Kohli These days, a lot of sellers have started keeping beards. And all those people want that their beard to stay silky and lush. That’s why you can explore this beard niche. I would recommend that you start your business with beard oil and when your business becomes a but stable, then invest in other beard products like beard wax, beard comb and many more

Product no. 3: Acupressure Mats No need to be surprised! For any product, this year, that is associated with health and well being, the probability of their selling is highest.  These mats may look pointed and scary to look at, But on exercising, they give a lot of relief to the user and profit to the seller.

Product no. 4: Laptop Skins Yes! I was also surprised to see this product. This product is stable for the last 5 years and is now growing. because people want to beautify all their things and also want to appear trendy. This product comes in various colours and designs. One special tip to sell this product – First of all, try if you can get customized designs made for this If you can not get customized designs made, then try to select only unique designs to sell. and above all, you can sell this through visual platforms like Facebook and Instagram.

Product no. 5: Infrared thermometer Yes, yes, yes. We all know that this product has sold a lot last year. but that does not mean that there is saturation Keeping the COVID scenario in consideration, this year also, the probability of selling of this product is very high. So you can explore this market also.

Product no. 6: Cat and Dog Beds Pet supplies have always been in trend. and their demand is growing day over day. Actually its exploding. So, you can invest in this category also. But for this, there is one advice – The traditional design that is available in the market or the design that most people are selling the same design that other people are selling, stay away from those. Try that you sell different design and that design is also ergonomic, Ok, the next product is going to really surprise you. and you would not have even dreamt about this product.

Product no. 7: Vintage Rugs are on a rise. I don’t know why! Might be because people are staying more at home, or they are moving towards the simple life. Whatever the reason But, these vintage rugs are selling like hotcakes! Now let’s go from inside to outside the house.

Product no. 8 Garden Tools Even now, due to the pandemic, travelling has not opened up. and most of the people stay at home and to keep themselves engaged, they are trying new hobbies and gardening is one of them. so because of this only, there is a boom in gardening tools and accessories. so you can try this niche also. Now many people must be thinking that it is winters, so who will buy gardening related product.

On the contrary, this is the perfect time to launch your store related to gardening products Why? Because if you launch your store or business related to gardening tools right now, then you can easily, For a store to get optimized, or a listing to rank and get optimized it easily takes about 1-2 months so when, after 2 months, when searches will increase, your product might be ranking in the top 10 pages or top 10 So, I would suggest this is the perfect time to launch your store or launch your Amazon business with gardening tools.

 

 Product no. 9: Jigsaw Puzzles. The reason is simple. Most of the people are spending time at home. and they want to do some activity which the whole house can do together and all members of the family can be involved in the activity. So, the jigsaw puzzle is one of the best product for this kind of activity. Why? Because, neither these are too expensive nor too heavy and the biggest thing there is no game rules in this so obviously no family fighting.

Product no. 10: Power Tools These days, people are spending time at home. And because of spending time at home, there are noticing the shortcomings of home too. and to fix these shortcomings, some tools are required. and if we consider the scenario of COVID, then people are still reluctant to call someone from outside to fix these things. and they are trying that they are able to do these small fixes themselves. So, a power tool is a good niche, in which you can invest this year.

but a tip for new sellers – if you want to invest in this category or want to do business in this category, then stay away from dangerous power tools.

you can do business in basic power tools like the magnetic bracelet in which the nuts bolts get stuck due to the magnet.

So, power tools that are dangerous, new sellers should stay away from them.

Product no. 11: Security Cameras This category is growing year over year for the last 3 years and if you are thinking to sell in this category then, deal in wifi security camera and mini security cameras only. Don’t deal in any other type of camera.

Product no. 12: Posture Correctors We all work too much in fact professionals not only work in an office but also at home. and now the culture of work from home is here.  that’s why posture issues have also increased a lot. This category is still unexplored and is growing day over day. So, this product is really good if you are starting a new business. Posture Corrector is very good products which can be worn inside the clothes so it is not even visible. so many people are using this to correct their posture. One big tip for this category – That is searches for ‘Posture corrector for men’ are really high on google. with respect to ‘Posture Correct for Women’. So, if you want to deal in this category or sell in this category then do remember these tips.

Product no. 13: Ladder Bookshelves This product has been performing steadily since 2011 And since the coming of the Zoom Meetings or Video Meetings culture, people have started focusing a lot on their background. And this is the reason sales of Ladder Bookshelves is going up up and up. So, if you want to start your business with the Home Decor category, then this is the right product.

Product no. 14: Baby Clothes have always been in demand.  but if you see the google search results, then searches month over month, since March, have been going up up and up! And this is being speculated, that after 9 months since the first lockdown, there will be a baby boom. and these babies will need clothes. So, The baby category or baby clothes category has already been in demand and it is expected to grow exponentially. So, if you are dealing in baby clothes, then this is a very good category. to start with or to expand your business in it.

 Product no. 15: Pendant Lights These lights have always been in demand and their trend is increasing day over day. Whether it is the dining area or kitchen area everybody like to use these lights. and the best part about this product is it is available in many designs and shapes. So, if you deal in lights or planning to, then this is a good product to start.

Product no. 16: Car Vacuum Cleaner Even though people are not travelling, one has to maintain the car, its cleaning is important.  and this product is selling like anything. 2 important tips – First try to sell small vacuum cleaners. whose size is small. And for the same, the second tip. SEO tip Use the word – Portable Car Vacuum Cleaner so that the rank of your listing can come in the top 10. and because of this, your sale can grow exponentially.

Product no. 17: Laser Hair Remover For some time now, searches for hair remover and laser hair remover in Google, have increased a lot. Hair Removal products are in demand. So, you can try this category also. In this category, look at those products which are quick and easy to use.

 Product no. 18: Teeth Whitening Strip These days, Social Media is so much at the boom, that everyone is uploading their smiling face on social media. And people get conscious in front of the camera if their teeth are yellow.

Product no. 19: Organic Skin Care Like a said during the pandemic people are paying a lot of attention to their health and well being, and skincare is one of them. The demand for organic skincare is increasing because it’s eco friendly. so you can explore this niche also.

Product no. 20: the last niche on our list is solar power products It is very easy to market these products. Just use the keyword eco friendly, last long, do not require any batteries. In this niche, solar panels, solar chargers and solar lights are performing really well. Just add Sun power to your business.

So these are the 20 products that you can sell and I am pretty sure many products from these will stand out as winners.

Now you tell me in comments, which product or niche you liked, that you will try to sell this year.

Till then, Keep Selling, Keep Smiling.

high demand low supply products in india
high demand consumer products in india
high demand products in india 2020
high demand food products in india
most profitable products to sell online
future demand products in india 2020
top selling products on amazon india
trending products to sell 2020

Simant Vidhi Invitation Card In Gujarati

shrimant vidhi in gujarati
shrimant invitation card format
gujarati language shrimant invitation card format in gujarati
shrimant invitation message
gujarati invitation card maker
shrimant card design
shrimant kankotri
baby shower invitations templates editable in gujarati

Amrut Mahotsav Invitation Card In Marathi

amrut mahotsav meaning
amrut mahotsav’ is the name given to what upcoming celebration
amrut mahotsav meaning in hindi
amrut mahotsav in marathi
amrut mahotsav shubhechha in marathi

प्रिय ती. सौ. आई,

आज आयुष्याच्या या अमृत महोत्सवी टप्प्यावर आम्ही तुझ्या बरोबर आहोत आणि या पुढेही राहणार आहोत. आम्हाला कल्पना नाही कि तुझ्या आयुष्यात आमच्यामुळे आजपर्यंत कितपत आनंद आला आहे पण या पुढे तो येईल याचा नक्की प्रयत्न करू.

या निमित्ताने तुला एक विनंती करावीशी वाटते –
इतरांसाठी खूप वेळ घालवलास आता थोडा वेळ स्वतःला देऊन बघ.
आज पर्यंत खूप कष्ट केलेस. आता अधून मधून थोडी विश्रांती घेऊन बघ.
इतरांच्या तब्येतीची खूप काळजी घेतेस, थोडे स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष दे.
इतके छान छान पदार्थ करतेस, कधीतरी एक प्लेट गरम गरम खाऊन बघ.
बघ तरी कसं वाटतं ते.

तुझे या पुढील आयुष्य सुखाचे, समाधानाचे, आरोग्यपूर्ण आणि विनाकटकटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आनंदी दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

amrut mahotsav logo
amrut mahotsav in english
amrut mahotsav means how many years

मला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की तुम्ही
आपला 75 वा वाढदिवस देखील तारुण्याच्या स्फूर्ती
आणि उत्साहाने साजरा केला.

जगातील सर्वात चांगल्या स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला
75 व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
परमेश्वराला प्रार्थना आहे की तुमचे आयुष्य
कायम असेच निरोगी व सुखी राहो..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी
एक खरा मित्र तुमचा वाढदिवसाची आठवण
करीत आहे. पण तुमच्या वयाची नाही..
Happy 75th birthday 🎂🌹🎉

सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,
फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..
आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,
म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!
Happy 75th Birthday dear..

75th birthday wishes in marathi
तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साहाने
आम्हाला कधीच लक्षात येऊ दिले नाही की,
तुमचे वय 75 ला पोचले आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..

७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी
75 मेणबत्त्यांना फुंकणे हृदय आणि फुफ्फुसाच्या
आरोग्यासाठी फार चांगला व्यायाम आहे.
75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

परमेश्वराला एकच प्रार्थना आहे की
मी जेव्हा तुमच्या वयात पोहचेल तेव्हा
मी देखील स्वभावाने तुमच्या प्रमाणेच दयाळू
आणि स्वाभिमानी राहो..
तुम्हाला आपल्या 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

75th birthday wishes in marathi
मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
व तुम्हाला आनंद सुख आणि शांती लाभो..
Happy Birthday..

७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी
वैकुंठातून विष्णु भगवान,
कैलाश मधून महादेव,
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत आहोत.
75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂

चालतात वाकून
हळू आहे त्यांची चाल,
वय जरी वाढले आहे
तरी माझ्या आजी आहेत कमाल.
वडिलांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..
तुमच्या असण्यानेच आमचे आयुष्य आनंदी
आणि सुखी आहे. तुम्ही नेहमी निरोगी रहा
हीच प्रार्थना हॅपी बर्थडे पप्पा.

75th birthday wishes in marathi
बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात…!
नेहमी माझ्या सोबत असण्याबद्दल
आपले फार फार आभार..
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
तुम्ही नेहमी असेच निरोगी रहा हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा..!

७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी for father
ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

75th birthday wishes in marathi
मला वाटते आजचा दिवस
‘मी तुमचा आभारी आहे’ हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हॅपी 75 बर्थडे पप्पा 🎉❤️

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Dear dad..!
वडिलांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी
जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे मला तुमच्यासारखे
बनण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

amrut mahotsav 2022
azadi ka amrut mahotsav
bharat ka amrut mahotsav
azadi ka amrut mahotsav essay
azadi ka amrut mahotsav meaning
azadi ka amrut mahotsav logo
azadi ka amrut mahotsav website
azadi ka amrut mahotsav wikipedia
azadi ka amrut mahotsav in hindi
azadi ka amrut mahotsav in english
azadi ka amrut mahotsav meaning in english

Invitation Card For Upnayan Sanskar In Marathi

Invitation Card For Upnayan Sanskar In Marathi
Invitation Card For Upnayan Sanskar In Marathi

invitation card for upnayan sanskar in marathi
upanayanam invitation card maker free
digital invitation card for upanayanam
upanayanam whatsapp invitation
upanayanam invitation images
upanayanam invitation video maker
thread ceremony invitation
upanayanam invitation cards

upanayanam invitation card maker free
digital invitation card for upanayanam
upanayanam whatsapp invitation
upanayanam invitation images
upanayanam invitation video maker
thread ceremony invitation

Sarvatobhadra Mandal Pujan Vidhi

sarvatobhadra mandal pujan vidhi
sarvatobhadra mandal pujan

सर्वतोभद्र मण्डल पर निम्न मन्त्रों के साथ ३३ देवताओं का श्रद्धा -भक्तिपूर्वक आवाहन करना चाहिए। प्रत्येक देवता के आवाहन के साथ निर्धारित वर्ग पर अक्षत, पुष्प, सुपारी चढ़ाते रहना चाहिए।

नोट- पुस्तक के प्रारम्भ में लघुसर्वतोभद्र का चित्र दिया गया है, उसी के अनुसार निर्धारित नम्बरों पर पूजन करें।

(१) गणेश (विवेक) पीला
ॐ गणानां त्वा गणपति*
हवामहे प्रियाणां त्वा प्रियपति*
हवामहे निधीनां त्वा निधिपति*
हवामहे वसो मम। आहमजानि
गर्भधमा त्वमजासि गर्भधम्।
ॐ गणपतये नमः। आवाहयामि,
स्थापयामि ध्यायामि ।। -२३.१९

अर्थात्- जो अभीष्ट प्रयोजन की पूर्ति के लिए देवताओं- दैत्यों द्वारा पूजे गये हैं और सम्पूर्ण विघ्नों को समाप्त कर देने वाले हैं, उन गणाधिपति (प्रमथादि गणों के स्वामी) को नमस्कार है।

(२) गौरी (तपस्या) हरा
ॐ आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्
मातरं पुरः। पितरञ्च प्रयन्त्स्वः॥
ॐ गौर्यै नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -३.६
अर्थात्- सभी का सब प्रकार से मङ्गल करने वाली शिवा (कल्याण- कारिणि)! सभी कार्यों को पूर्ण करने वाली, शरणदात्री, त्रिनेत्रधारिणी, गौरी, नारायणी देवि! (महादेवि) आपको नमस्कार है।

(३) ब्रह्मा (निर्माण) लाल
ॐ ब्रह्म जज्ञानं प्रथमं पुरस्ताद्वि
सीमतः सुरुचो वेनऽआवः।
स बुध्न्याऽ उपमाऽ अस्य विष्ठाःसतश्च योनिमसतश्च वि वः॥
ॐ ब्रह्मणे नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -१३.३

अर्थात्- सृष्टि के प्रारम्भ में ब्रह्मरूप में परमात्म शक्ति का प्रादुर्भाव हुआ, वही शक्ति समस्त ब्रह्माण्ड में व्यवस्था रूप में व्याप्त हुई। यही कान्तिमान् ब्रह्म (सूर्यादि) विविध रूपों में स्थित अन्तरिक्षादि विभिन्न लोकों को तथा व्यक्त जगत् एवं अव्यक्त जगत् को प्रकाशित करते हैं।

(४) विष्णु (ऐश्वर्य) सफेद
ॐ इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा नि दधे पदम्। समूढमस्य पा* सुरे स्वाहा।
ॐ विष्णवे नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ — ५.१५

अर्थात्- हे विष्णुदेव! आप अपना सर्वव्यापी प्रथम पद पृथ्वी में, द्वितीय पद अन्तरिक्ष में तथा तृतीय पद द्युलोक में स्थापित करते हैं। भू लोक आदि आपके पद- रज में अन्तर्निहित हैं। आप सर्वव्यापी विष्णुदेव को यह आहुति दी जाती है।

(५) रुद्र (दमन) लाल
ॐ नमस्ते रुद्र मन्यवऽ उतो तऽ इषवे नमः। बाहुभ्यामुत ते नमः॥
ॐ रुद्राय नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -१६.१

अर्थात्- हे रुद्रदेव (दुष्टों को रुलाने वाले)! आपके मन्यु (अनीति- दमन के लिए क्रोध) के प्रति हमारा नमस्कार है। आपके बाणों के लिए हमारा नमस्कार है। आपकी दोनों भुजाओं के लिए हमारा नमस्कार है।

(६) गायत्री (ऋतम्भरा प्रज्ञा) पीला
ॐ गायत्री त्रिष्टुब्जगत्यनुष्टुप् पङ्क्त्या सह। बृहत्युष्णिहा
ककुप्सूचीभिः शम्यन्तु त्वा॥ ॐ गायत्र्यै नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥
– २३.३३

अर्थात्- (हे यज्ञाग्ने)! गायत्री छन्द, त्रिष्टुप् छन्द, जगती छन्द, अनुष्टुप् छन्द, पंक्ति छन्द सहित बृहती छन्द, उष्णिक् छन्द एवं ककुप् छन्द आदि सूचियों के माध्यम से आपको शान्त करें।

(७) सरस्वती बुद्धि (शिक्षा) लाल
ॐ पावका नः सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती।
यज्ञं वष्टु धियावसुः।
ॐ सरस्वत्यै नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥
– २०.८४

अर्थात्- सबको पवित्रता प्रदान करने वाली, अन्न के द्वारा यज्ञादि श्रेष्ठ कर्मों को सम्पादित करने वाली देवी सरस्वती हमारे यज्ञ को धारण करें तथा हमें अभीष्ट वैभव प्रदान करें।

(८) लक्ष्मी (समृद्धि) सफेद
ॐ श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यावहो
रात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ
व्यात्तम्। इष्णन्निषाणामुम्मऽ इषाण सर्वलोकं मऽ इषाण।
ॐ लक्ष्म्यै नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -३१.२२

अर्थात्- हे प्रकाश स्वरूप परमात्मन्! श्री (सम्पत्ति) और लक्ष्मी (शोभा) दोनों आपकी पत्नी स्वरूपा हैं, रात्रि और दिन दोनों भुजाएँ हैं एवं नक्षत्र आपके रूप हैं। द्युलोक एवं पृथ्वी आपके मुख सदृश हैं। अपनी इच्छा शक्ति से सबकी इच्छाओं को पूर्ण करने में समर्थ हे ईश्वर! हमारी उत्तम लोकों की प्राप्ति की इच्छा पूर्ति के लिए आप कृपा करें।

(९) दुर्गा शक्ति (संगठन) लाल
ॐ जातवेदसे सुनवाम सोमं
अरातीयतो नि दहाति वेदः।
स नः पर्षदति दुर्गाणि विश्वा नावेव सिन्धुं दुरितात्यग्निः॥ ॐ दुर्गायै नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -ऋग्वेद १.९९.१

अर्थात्- हम सर्वज्ञ अग्निदेव के लिए सोम- सवन करें। वे अग्निदेव हमारे शत्रुओं के सभी धनों को भस्मीभूत करें। नाव द्वारा नदी से पार कराने के समान वे अग्निदेव हमें सम्पूर्ण दुःखों से पार लगाएँ और पापों से रक्षित करें।

(१०) पृथ्वी (क्षमा) सफेद
ॐ मही द्यौः पृथिवी च नऽ इमं यज्ञं मिमिक्षताम्।
पिपृतां नो भरीमभिः।
ॐ पृथिव्यै नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ — ८.३२

अर्थात्- महान् द्युलोक और पृथिविलोक, स्वर्ण- रत्नादि, धन- धान्यों से परिपूर्ण वैभव द्वारा हमारे इस श्रेष्ठ कर्मरूपी यज्ञ को सम्पन्न करें तथा उसे संरक्षित करें।

(११) अग्नि (तेजस्विता) पीला
ॐ त्वं नो अग्ने वरुणस्य विद्वान्
देवस्य हेडो अव यासिसीष्ठाः। यजिष्ठो वह्नितमः शोशुचानो विश्वा
द्वेषा * सि प्र मुमुग्ध्यस्मत्। ॐ अग्नये नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -२१.३

अर्थात्- हे अग्निदेव! आप सर्वज्ञ, कान्तिमान्, पूजनीय और भली प्रकार आहुतियों को देवों तक पहुँचाने वाले हैं। आप हमारे लिए वरुण देवता को प्रसन्न करें और हमारे सब प्रकार के अनिष्टों को दूर करें।

(१२) वायु (गतिशीलता) सफेद
ॐ आ नो नियुद्भिः शतिनीभिरध्वर * सहस्रिणीभिरुप याहि यज्ञम्।
वायो अस्मिन्त्सवने मादयस्व यूयं पात स्वस्तिभिः सदा नः।
ॐ वायवे नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -२७.२८

अर्थात्- हे वायो! आप सैकड़ों- हजारों अश्वों द्वारा खींचे जाते हुए वाहनों पर आरूढ़ होकर अर्थात् तीव्र गति से हमारे इस यज्ञ में पधारें और इसके सेवन से स्वयं तृप्त हों तथा हम सबको भी हर्षित करें। आप अपने कल्याणकारी साधनों द्वारा हमारी सदा रक्षा करें।

(१३) इन्द्र (व्यवस्था) लाल
ॐ त्रातारमिन्द्रमवितारमिन्द्र * हवे हवे सुहव*शूरमिन्द्रम्।
ह्वयामि शक्रं पुरुहूतमिन्द्र*
स्वस्ति नो मघवा धात्विन्द्रः॥ ॐ इन्द्राय नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -२०.५०

अर्थात्- हम रक्षा करने वाले इन्द्रदेव का आवाहन करते हैं। पालन करने वाले इन्द्रदेव का यज्ञ में बार- बार आवाहन करते हैं। पराक्रमी इन्द्रदेव का उत्तम रीति से आवाहन करते हैं। अत्यन्त समर्थ, अनेकों द्वारा स्तुति किये जाते हुए इन्द्रदेव का आवाहन करते हैं। वे ऐश्वर्यवान् इन्द्रदेव हमारा कल्याण करें।

(१४) यम (न्याय )) सफेद
ॐ सुगन्नुपन्थां प्रदिशन्नऽएहि ज्योतिष्मध्येह्यजरन्नऽआयुः।
अपैतु मृत्युममृतं मऽआगात्वैवस्वतोनो ऽ अभयं कृणोतु।
ॐ यमाय नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥

अर्थात्- सुगम मार्ग में प्रवेश करते हुए हमारे समीप आइये। हमारी आयु क्षीण न हो। विवस्वान् के पुत्र वे यमाचार्य हमसे मृत्यु को दूर करें, अमृतत्व से हमें संयुक्त करते हुए निर्भय करने की कृपा करें।

(१५) कुबेर (मितव्ययिता) काला

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मे कामान् कामकामाय मह्यम्। कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः।
ॐ कुबेराय नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥- तै.आ.१.३१

अर्थात्- विश्रवा-महर्षि के आत्मज, राजाधिराज कुबेर महाराज को हम नमस्कार करते हैं, जो बलपूर्वक जिसे चाहें, उसे अपने कोष की वर्षा से तृप्त करा सकते हैं। समस्त कामनाओं को पूर्ण करने वाले वे हमारी श्रेष्ठ कामनाओं को पूर्ण करने की कृपा करें।

(१६) अश्विनीकुमार (आरोग्य) पीला

ॐ अश्विना तेजसा चक्षुः प्राणेन सरस्वती वीर्यम्।
वाचेन्द्रो बलेनेन्द्राय दधुरिन्द्रियम्। ॐ अश्विनीकुमाराभ्यां नमः।
आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -२०.८०

अर्थात्- याजकों का कल्याण करने के लिए दोनों अश्विनीकुमारों ने स्वतेज से नेत्र ज्योति, देवी सरस्वती ने प्राण के साथ पराक्रम और इन्द्रदेव ने वाणी की सामर्थ्य के साथ इन्द्रिय- बल प्रदान किया।

(१७) सूर्य (प्रेरणा) काला

ॐ आ कृष्णेन रजसा वर्त्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यं च।
हिरण्ययेन सविता रथेना देवो याति भुवनानि पश्यन्॥
ॐ सूर्याय नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -३३.४३, ३४.३१

अर्थात्- उषाकाल की रश्मियों रूपी स्वर्णिम रथ पर आरूढ़ सविता देव गहन तमिस्रा युक्त अन्तरिक्ष- पथ में भ्रमण करते हुए देवों और मनुष्यों को यज्ञादि श्रेष्ठ कर्मों में नियोजित करते हैं। वे समस्त लोकों का निरीक्षण करते हुए निकलते हैं अर्थात् उन्हें प्रकाशित करते हैं।

(१८) चन्द्रमा (शान्ति) लाल
ॐ इमं देवाऽ असपत्न * सुवध्वं महते क्षत्राय महते ज्यैष्ठ्याय महते
जानराज्याय इन्द्रस्येन्द्रियाय।
इमममुष्य पुत्रममुष्यै पुत्रमस्यै विशऽ एष वोमी राजा सोमोस्माकं
ब्राह्मणाना * राजा। ॐ चन्द्रमसे नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -९.४०

अर्थात्- हे देवगण! महान् क्षात्रबल के सम्पादन के लिए, महान् राज्य पद के लिए, श्रेष्ठ जनराज्य के लिए, इन्द्रदेव के समान हर प्रकार से विभूतिवान् बनने के लिए, शत्रुओं से रहित अमुक पिता के पुत्र, अमुक माता के पुत्र को प्रजा- पालन के लिए अभिषिक्त करें। हे प्रजाजनो! आप सभी के लिए तथा हम ज्ञानी जनों के लिए भी यह राजा चन्द्र के समान आह्लादक है।

(१९) मङ्गल (कल्याण) सफेद

ॐ अग्निर्मूर्द्धा दिवः ककुत्पतिः पृथिव्याऽ अयम्। अपा * रेता * सि जिन्वति।
ॐ भौमाय नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -३.१२

अर्थात्- यह अग्निदेव! (आदित्य रूप में) द्युलोक के शीर्ष रूप सर्वोच्च भाग में विद्यमान होकर, जीवन का सञ्चार करके, धरती का पालन करते हुए, जल में जीवनी शक्ति का सञ्चार करते हैं।

(२०) बुध (सन्तुलन) हरा

ॐ उद्बुध्यस्वाग्ने प्रति जागृहि त्वमिष्टापूर्ते स * सृजेथामयं च।
अस्मिन्त्सधस्थे अध्युत्तरस्मिन् विश्वे देवा यजमानश्च सीदत॥
ॐ बुधाय नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -१५.५४

अर्थात्- हे अग्निदेव! आप जाग्रत् हों और प्रतिदिन यजमान को भी जागरूक करें। आप ‘इष्टापूर्त (यज्ञ- यागदिक पुण्य कार्य तथा कुआँ खोदना तालाब आदि बनाना) कार्यों के साथ यजमान से संयुक्त हों। आपकी कृपा से यजमान भी ‘इष्टापूर्त’ के कार्यों से युक्त हो। इस यज्ञ में यजमान के साथ सुसंगत हों। हे विश्वेदेवा! आपके सम्बन्ध से इष्टापूर्त्त कार्यों से निष्पाप हुआ यजमान देवताओं के योग्य सर्वश्रेष्ठ स्थान देवलोक में चिरकाल तक निवास करे।

(२१) बृहस्पति (अनुशासन) पीला
ॐ बृहस्पते अति यदर्यो अर्हाद्द्युमद्विभाति क्रतुमज्जनेषु।
यद्दीदयच्छवसऽऋतप्रजात तदस्मासु द्रविणं धेहि चित्रम्।
उपयामगृहीतोसि बृहस्पतये त्वैष ते योनिर्बृहस्पतये त्वा।
ॐ बृहस्पतये नमः। आवायमि,स्थाप्यालमि,ध्यायामि॥ -ऋ०२.२३.१५, २६.३

अर्थात्- हे बृहस्पते! जिस आत्मशक्ति से आप सबके स्वामी, पूज्य और सभी लोगों में आदित्य के समान तेजस्वी एवं सक्रिय होकर सर्वत्र सुशोभित होते हैं, जिस शक्ति से आप सबकी रक्षा करते हैं, उसी आत्मशक्ति से आप हम सब मनुष्यों को श्रेष्ठ धन प्रदान करें। आप राष्ट्र के निर्धारित नियमों द्वारा स्वीकार किये गये हैं। यह पद आपके योग्य है। अतः हम सब बृहस्पति पद के लिए आप को चुनते हैं।

(२२) शुक्र (संयम) हरा
ॐ अन्नात्परिस्रुतो रसं ब्रह्मणा व्यपिबत् क्षत्रं पयः सोमं
प्रजापतिः। ऋतेन सत्यमिन्द्रियं विपान* शुक्रमन्धसइन्द्रस्येन्द्रियमिदं
पयोऽमृतंमधु॥ ॐ शुक्राय नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -१९.७५

अर्थात्- वेदों के ज्ञाता ब्राह्मणों के साथ प्रजापति, परिस्रुुत हुए (निचोड़े हुए) अन्नों के रस में से सोमरसरूपी दुग्ध को पृथक् करके पान करते हैं और क्षात्रबल को धारण करते हैं। उक्त (ऋत) सत्य से ही (अगला) सत्य प्रकट होता है। यह अन्न रसरूप सोम, बल, अन्न, तेज (वीर्य), सामर्थ्य दुग्धादि पेय, अमृतोपम आनन्द और मधुर पदार्थ को उपलब्ध कराता है।

(२३) शनिश्चर (तितिक्षा) लाल
ॐ शन्नो देवीरभिष्टयऽ आपो भवन्तु पीतये। शं योरभिस्रवन्तु नः।
ॐ शनिश्चराय नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -३६.१२

अर्थात्- दिव्य जल हम सबके लिए अभीष्ट फलदायक तथा तृप्तिदायक बने। वह हमारे रोगों के शमन तथा अनिष्ट हटाने के लिए बरसता रहे। इस प्रकार हमारा सब प्रकार से कल्याण करे।

(२४) राहु (संघर्ष) पीला

ॐ कया नश्चित्रऽआ भुवदूती सदावृधः सखा। कया शचिष्ठया वृता।
ॐ राहवे नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -२७.३९

अर्थात्- सर्वदा वृद्धि करने वाले, अद्भुत शक्ति सम्पन्न हे इन्द्रदेव! किस रक्षण तथा व्यवहार क्रिया से प्रसन्न होकर आप सदैव हमारे मित्र रूप में प्रस्तुत होते हैं।

(२५) केतु (साहस) लाल

ॐ केतुं कृण्वन्नकेतवे पेशो मर्याऽ अपेशसे। समुषद्भिरजायथाः।
ॐ केतवे नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -२९.३७

अर्थात्- अज्ञानी पुरुषों को सद्ज्ञान और रूपहीनों को सुन्दर स्वरूप प्रदान करने वाले हे अग्निदेव! आप उषा के साथ समान रूप से उत्पन्न होते हैं।

(२६) गङ्गा (पवित्रता) सफेद

ॐ पञ्च नद्यः सरस्वतीमपि यन्ति सस्रोतसः।
सरस्वती तु पञ्चधा सो देशेभवत्सरित्॥ ॐ गङ्गायै नमः।
आवाहयामि, स्थापयामि ध्यायामि॥ -३४.११

अर्थात्- समान स्रोत वाली (श्रेष्ठ प्रवाहशील) पाँच सरिताएँ (नदियाँ) जिस प्रकार महानदी सरस्वती में समाहित हो जाती हैं, उसी प्रकार वही सरस्वती देश में पाँच (नदियों के) रूप में (प्रसिद्ध) हुई (अर्थात् विद्या पाँच प्रकार की प्रतिभाओं- श्रमपरक, विचारपरक, अर्थपरक, कलापरक और भावपरक को संयुक्त करके उन्हें प्रगतिशील बनाती है)।

(२७) पितृ (दान) पीला

ॐ पितृभ्यः स्वधायिभ्यः स्वधा नमः
पितामहेभ्यः स्वधायिभ्यः स्वधा नमः प्रपितामहेभ्यः स्वधायिभ्यः स्वधा नमः।
अक्षन् पितरोमीमदन्तपितरोतीतृपन्त पितरः पितरः शुन्धध्वम्॥
ॐ पितृभ्यो नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -१९.३६

अर्थात्- स्वधा (अन्न) को धारण करने वाले पितरों को स्वधा संज्ञक अन्न प्राप्त हो। स्वधा को धारण करने वाले पितामह को स्वधा संज्ञक अन्न प्राप्त हो। स्वधा को धारण करने वाले प्रपितामह को स्वधा संज्ञक अन्न प्राप्त हो। पितरों ने हविष्यान्न के रूप में समर्पित आहार को ग्रहण करके तृप्ति को प्राप्त किया। पितर तृप्त होकर हमें भी तृप्त करते हैं। हे पितृगण ! आप लोग शुद्ध होकर हमें भी पवित्र जीवन की प्रेरणा प्रदान करें।

(२८) इन्द्राणी (श्रमशीलता) सफेद

ॐ अदित्यै रास्नासीन्द्राण्याऽ उष्णीषः। पूषासि घर्माय दीष्व।।
ॐ इन्द्राण्यै नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -३८.३

अर्थात्- हे यज्ञीय ऊर्जे! आप अदिति की मेखला रूप हैं, इन्द्राणी (संगठक शक्ति) की पगड़ी (प्रतिष्ठा का चिह्न) हैं। आप पोषण देने में समर्थ हैं, घर्म (हितकारी कार्यों- यज्ञों) के लिए अपनी शक्ति को नियोजित करें।

(२९) रुद्राणी (वीरता) काला

ॐ या ते रुद्र शिवा तनूः अघोराऽपापकाशिनी।
तया नस्तन्वा शन्तमया गिरिशन्ताभिचाकशीहि।
ॐ रुद्राण्यै नमः।
आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥- १६.२

अर्थात्- हे रुद्रदेव! आप (अति उच्च) पर्वत की सुरक्षित गुहा में रहते हैं। आपका कल्याणकारी शान्तरूप पापों के विनाशक होने के कारण सौम्य और बलशाली भी है। अपने उसी मंगलमय रूप से हमारे ऊपर कृपा दृष्टि डालें।

(३०) ब्रह्माणी (नियमितता) पीला

ॐ इन्द्रा याहि धियेषितो विप्रजूतः सुतावतः। उप ब्रह्माणि वाघतः।
ॐ ब्रह्माण्यै नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥- २०.८८

अर्थात्- हे इन्द्रदेव! अपनी अन्तःप्रेरणा से प्रेरित होकर इस यज्ञ स्थल में आएँ। आपकी स्तुति करने वाले ऋत्विग्गण, सोम का शोधन संस्कार करने वाले हैं, सो आप समीप आकर इन हवियों को ग्रहण करें।

(३१) सर्प (धैर्य) काला

ॐ नमोस्तु सर्पेभ्यो ये के च पृथिवीमनु।
ये अन्तरिक्षे ये दिवि, तेभ्यः सर्पेभ्यो नमः।
ॐ सर्पेभ्यो नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥, – १३.६

अर्थात्- जो भी सर्प (गमनशील स्वभाव वाले नक्षत्रलोक अथवा जीव) पृथिवी के प्रभाव क्षेत्र में हैं, अन्तरिक्ष द्युलोक में हैं, उन सभी सर्पों को हमारा नमन है।

(३२) वास्तु (कला) हरा

ॐ वास्तोष्पते प्रति जानीहि अस्मान् स्वावेशो अनमीवो भवा नः। यत्त्वेमहे प्रतितन्नो जुषस्व
शन्नो भव द्विपदे शं चतुष्पदे॥ ॐवास्तुपुरुषाय नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥
-ऋ० ७.५४.१

अर्थात्- हे वास्तोष्पते (गृह पालक देव)! आप हमें जगाएँ। हमारे घर में पुत्र- पौत्र आदि द्विपदों, गौ, अश्व आदि चतुष्पदों को नीरोग एवं सुखी करें। जो धन हम आपसे माँगें, वह हमें प्रदान करें।

(३३) आकाश (विशालता) नीला
ॐ या वां कशा मधुमत्यश्विना सूनृतावती। तया यज्ञं मिमिक्षतम्।
उपयामगृहीतोस्यश्विभ्यां त्वैष ते योनिर्माध्वीभ्यां त्वा।
ॐ आकाशाय नमः। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि॥ -७.११

अर्थात्- हे अश्विनीकुमारो! सत्य एवं मधुरता से युक्त अपनी उत्तम वाणी से हमारे इस यज्ञ को अभिषिञ्चित करें। हे उपांशु (पात्र)! मधुरता के लिए विख्यात अश्विनीकुमारों के निमित्त आपको नियमानुसार ग्रहण किया गया है। आप यज्ञशाला में अपने सुनिश्चित आसन पर बैठें- स्थापित हों।

Kalash Pujan Invitation

॥ कलशस्थापन॥

सूत्र सङ्केत- कलश की स्थापना और पूजा लगभग प्रत्येक कर्मकाण्ड में की जाती है। सामान्य रूप से कलश पहले से तैयार रखा रहता है और पूजन क्रम में उसका पूजन करा दिया जाता है। यदि कहीं इस प्रकरण का विस्तार करना आवश्यक लगे, तो स्थापना के लिए नीचे दिये गये पाँच उपचार कराये जाते हैं। यह उपचार पूर्ण होने पर कलश प्रार्थना करके आगे बढ़ा जाता है। यह विस्तृत कलश स्थापन, प्राण प्रतिष्ठा, गृह प्रवेश, गृह शान्ति, नवरात्र जैसे प्रकरणों में जोड़ा जा सकता है। बड़े यज्ञों में देव पूजन के पूर्व प्रधान कलश अथवा पञ्च वेदिकाओं के पाँचों कलशों पर एक साथ यह उपचार कराये जा सकते हैं।

स्थापना प्रसङ्ग के लिए रँगा हुआ कलश,उसके नीचे रखने का घेरा (ईडली), अलग पात्र में शुद्ध जल, कलावा, मङ्गल द्रव्य, नारियल पहले से तैयार रखने चाहिए।

शिक्षण एवं प्रेरणा- कलश को सभी देव शक्तियों, तीर्थों आदि का संयुक्त प्रतीक मानकर,उसे स्थापित- पूजित किया जाता है। कलश को यह गौरव मिला है, उसकी धारण करने की क्षमता- पात्रता से। घट स्थापन के साथ स्मरण रखा जाना चाहिए कि हर व्यक्ति,हर क्षेत्र, हर स्थान में धारण करने की अपनी क्षमता होती है। उसे सजाया- सँवारा जाना चाहिए। उसके लिए उपयुक्त आधार दिया जाना चाहिए।

पात्र में पवित्र जल भरते हैं। श्रद्धा और पवित्रता से भरी- पूरी पात्रता ही धन्य होती है। उसमें मङ्गल द्रव्य डालते हैं। पात्रता को मङ्गलमय गुणों से विभूषित किया जाना चाहिए। कलावा बाँधने का अर्थ है- पात्रता को आदर्शवादिता से अनुबन्धित करना। नारियल- श्रीफल, सुख- सौभाग्य का प्रतीक माना जाता है। उसकी स्थापना का तात्पर्य है कि ऐसी व्यवस्थित पात्रता पर ही सुख- सौभाग्य स्थिर रहते हैं।

क्रिया और भावना- पाँचों उपचार एक- एक करके मन्त्रों के साथ सम्पन्न करें, उनके अनुरूप भावना सभी लोग बनाये रखें।

१- घटस्थापन- मन्त्रोच्चार के साथ कलश को निर्धारित स्थान या चौकी आदि पर स्थापित करें। भावना करें कि अपने- अपने प्रभाव क्षेत्र की पात्रता प्रभु चरणों में स्थापित कर रहे हैं।

ॐ आजिघ्र कलशं मह्या त्वा विशन्त्विन्दवः। पुनरूर्जा निवर्त्तस्व
सा नः सहस्रं धुक्ष्वोरुधारा पयस्वती पुनर्मा विशताद्रयिः। -८.४२

अर्थात्- हे महिमामयी गौ! आप इस कलश (यज्ञ से उत्पन्न पोषण युक्त मण्डल) को सूँघे (वायु के माध्यम से ग्रहण करें), इसके सोमादि पोषक तत्त्व आपके अन्दर प्रविष्ट हों। उस ऊर्जा को पुनः सहस्रों पोषक धाराओं द्वारा हमें प्रदान करें। हमें पयस्वती (दुग्ध, गौओं के पोषक- प्रवाहों) एवं ऐश्वर्य आदि की पुनः- पुनः प्राप्ति हो।

२- जलपूरण- मन्त्रोच्चार के साथ सावधानी से शुद्ध जल कलश में भरें। भावना करें कि समर्पित पात्रता का खालीपन श्रद्धा- संवेदना से, तरलता- सरलता से लबालब भर रहा है।

ॐ वरुणस्योत्तम्भनमसि वरुणस्य स्कम्भसर्जनीस्थो
वरुणस्यऽऋतसदन्यसि वरुणस्यऽऋ सदनमसि
वरुणस्यऽऋतसदनमासीद॥ -४.३६

अर्थात्- हे काष्ठ उपकरण! आप वरुण रूपी सोम की उन्नति करने वाले हों। हे शम्ये! आप वरुण देव की गति को स्थिर करें। (उदुम्बर काष्ठ निर्मित हे आसन्दे!) आप यज्ञ में वरुण (रूपी बँधे हुए सोम) के आसन स्वरूप हैं। आसन्दी पर बिछे हुए हे कृष्णाजिन्! आप वरुण रूपी सोम के यज्ञ- स्थान हैं। वस्त्र में बँधे हुए वरुण (रूपी सोम!) के आसन स्वरूप इस कृष्णाजिन् पर सुखपूर्वक आसन ग्रहण करें।

३- मङ्गलद्रव्यस्थापन- मन्त्र के साथ कलश में दूर्वा- कुश, पूगीफल- सुपारी, पुष्प और पल्लव डालें। भावना करें कि स्थान और व्यक्तित्व में छिपी पात्रता में दूर्वा जैसी जीवनी शक्ति, कुश जैसी प्रखरता, सुपारी जैसी गुणयुक्त स्थिरता, पुष्प जैसा उल्लास तथा पल्लवों जैसी सरलता, सादगी का सञ्चार किया जा रहा है।

ॐ त्वां गन्धर्वा ऽ अखनँस्त्वां इन्द्रस्त्वां बृहस्पतिः।
त्वामोषधे सोमो राजा विद्वान्यक्ष्मादमुच्यत॥ — १२.९८

अर्थात्- हे ओषधे! गन्धर्वों (ओषधि गुणों को पहचानने वाले) ने आपका खनन किया, इन्द्रदेव और बृहस्पतिदेव (परम वैभव सम्पन्न और वेदवेत्ता विद्वान्) ने आपका खनन किया, तब ओषधिपति सोम ने आपकी उपयोगिता को जानकर क्षय रोग को दूर किया।

४- सूत्रवेष्टन- मन्त्र के साथ कलश में कलावा लपेटें। भावना करें कि पात्रता को अवाञ्छनीयता से जुड़ने का अवसर न देकर उसे आदर्शवादिता के साथ अनुबन्धित कर रहे हैं, ईश अनुशासन में बाँध रहे हैं।

ॐ सुजातो ज्योतिषा सह शर्म वरूथमासदत्स्वः।
वासो अग्ने विश्वरूप * सं व्ययस्व विभावसो॥ -११.४०

अर्थात्- हे अग्निदेव! आप तेजयुक्त ज्वालाओं से विधिवत् प्रज्वलित होकर, श्रेष्ठ सुखप्रद यज्ञ वेदिका को सुशोभित करें। हे कान्तिमान् अग्ने! आप अपनी विशिष्ट आभा से वस्त्रों की भाँति जगत् को भली प्रकार धारण करें अर्थात् पृथिवी का आवरण बनकर उसकी सुरक्षा करें।

५- नारिकेल संस्थापन- मन्त्र के साथ कलश के ऊपर नारियल रखें। भावना करें कि इष्ट के चरणों में समर्पित पात्रता सुख- सौभाग्य की आधार बन रही है। यह दिव्य कलश जहाँ स्थापित हुआ है, वहाँ की जड़- चेतना सारी पात्रता इन्हीं संस्कारों से भर रही है।

ॐ याः फलिनीर्या ऽ अफलाऽ अपुष्पा याश्च पुष्पिणीः।
बृहस्पतिप्रसूतास्ता नो मुञ्चन्त्व * हसः। -१२.८९

अर्थात्- फलों से युक्त, फलों से रहित, पुष्पयुक्त तथा पुष्परहित ऐसी ये सभी ओषधियाँ विशेषज्ञ, वैद्य द्वारा प्रयुक्त होती हुईं हमें रोगों से मुक्ति दिलाएँ। तत्पश्चात् ॐ मनोजूतिर्जुषताम् …( मन्त्र से पेज ४० (दोनों हाथ लगाकर) प्रतिष्ठा करें। बाद में तत्त्वायामि।।।( मन्त्र पेज ३९ से) मन्त्र का प्रयोग करते हुए पञ्चोपचार पूजन करें और कलशस्य मुखे विष्णुः( मन्त्र पेज ४१ से) इत्यादि मन्त्रों से प्रार्थना करें।

Dear Visitor,

We appreciate your support for our website. To continue providing you with free content, we rely on advertising revenue. However, it seems that you have an ad blocker enabled.

Please consider disabling your ad blocker for our site. Your support through ads helps us keep our content accessible to everyone. If you have any concerns about the ads you see, please let us know, and we’ll do our best to ensure a positive browsing experience.

Thank you for understanding and supporting our site.

Please disable your adblocker or whitelist this site!